शहरं
Join us  
Trending Stories
1
GT 'टायटन्स' जहाज बुडता बुडता वाचलं! हार्दिकच्या चुकीमुळं MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

भाज्यांच्या दरवाढीमुळे कोलमडले गृहिणींचे बजेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2016 01:57 IST

गेल्या पंधरवड्यात झालेल्या दमदार अतिवृष्टीमुळे स्थानिक भाज्याही बाजारपेठेत कमी येत आहेत. भाज्यांचा भाव प्रतिकिलो १२० ते १४० रूपये आहे. भाज्यांची आवक कमी आहे

पेण : गेल्या पंधरवड्यात झालेल्या दमदार अतिवृष्टीमुळे स्थानिक भाज्याही बाजारपेठेत कमी येत आहेत. भाज्यांचा भाव प्रतिकिलो १२० ते १४० रूपये आहे. भाज्यांची आवक कमी आहे हे पाहून स्थानिक भाज्या कडाडल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीतील वाद आणि सरकारचे धोरण यामुळे मंगळवारपासूनच भाज्यांचा भाववाढीचा निर्देशांक वधारला आहे. सामान्यांना न परवडणाऱ्या या भाज्यांचे भाव शंभरीवर गेले आहे. सध्या कोणत्याही प्रकारची भाजी १२० ते १४० रूपये प्रतिकिलो दराने विक्री होत असल्याने भाज्यांची खरेदी करताना नाके मुरडली जातात. पाच ते दहा रूपयांमध्ये मिळणारा दुधी भोपळा ३० ते ४० रूपयांवर गेलाय. आदिवासी समाजबांधवही चढ्या भावानेच भाजी विकतात. अचानक भाववाढ झाल्याने एरवी स्वस्त मिळणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाज्यांची आवक थांबवल्याने भाज्या प्रचंड महाग झाल्यास हा पेण बाजारपेठेतला विक्रमच म्हणावा लागेल. स्थानिक बाळगंगा परिसर व पाबळ खोरे तसेच पेण पूर्व भागातून येणाऱ्या भाज्यांवर पावसाची वक्रदृष्टी झाल्याने भाज्यांची आवक मंदावली. (वार्ताहर)