शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

बेलापूरमधील कोरोनामुक्तीचे प्रमाण सर्वांत कमी;  दिघ्यात सर्वांत कमी शिल्लक रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 02:15 IST

कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यासाठी महानगरपालिकेने व्यापक स्वरूपात उपाययोजना सुरू केल्या आहेत

नवी मुंबई : शहरातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण १ टक्क्याने घसरून ९४ टक्क्यांवर आले आहे. बेलापूरमध्ये कोरोनामुक्तीचे प्रमाण ९३.४६ वर आले आहे. घणसोलीमध्ये हे प्रमाण ९६.११ झाले आहे. दिघामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यत यश येत असून तेथे शिल्लक रुग्णांची संख्या २१वर  आहे. 

दिवाळीनंतर नवी मुंबईमध्येही रुग्णांची संख्या वाढली लागली होती. मात्र मागील तीन दिवसांमध्ये प्रादुर्भाव कमी करण्यात पुन्हा यश येऊ लागले आहे. महानगरपालिकेने आतापर्यंत तब्बल ३ लाख ८७ हजार रुग्णांची चाचणी केली असून, त्यामध्ये २ लाख २६ हजार ३३१ अँटिजेन चाचण्यांचा समावेश आहे. शहरातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.६० पर्यंत पोहोचले होते. मागील काही दिवसांत ते घसरून ९४.८१ वर आले आहे. सद्य:स्थितीमध्ये बेलापूरमध्ये सर्वाधिक शिल्लक रुग्ण आहेत. नेरूळ, ऐरोली, वाशीमध्येही शिल्लक रुग्णांची संख्या २०० पेक्षा जास्त आहे.

कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यासाठी महानगरपालिकेने व्यापक स्वरूपात उपाययोजना सुरू केल्या आहेत. या उपाययोजनांना नागरिकांनीही प्रतिसाद देणे अपेक्षित आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी दक्ष राहणे आवश्यक असून त्यासाठी मनपाने जनजागृतीवर विशेष भर दिला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका