शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

लग्नातील भपकेबाजपणा टाळा

By admin | Updated: January 5, 2017 05:26 IST

णत्याही समाजाची वैचारिक प्रगल्भता उंचावल्याशिवाय समाज परिवर्तन घडू शकत नाही. त्यासाठी शैक्षणिक उन्नती होणे आवश्यक आहे.

चिकणघर : कोणत्याही समाजाची वैचारिक प्रगल्भता उंचावल्याशिवाय समाज परिवर्तन घडू शकत नाही. त्यासाठी शैक्षणिक उन्नती होणे आवश्यक आहे. अन्यथा सामाजिक प्रगतीचा आलेख खुंटलेलाच राहील. त्याकडे आगरी-कोळी समाजाने गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे, असे मत खासदार कपिल पाटील यांनी कोळीवली येथे रविवारी व्यक्त केले.शिवसेना कल्याण शहरप्रमुख विश्वनाथ भोईर यांच्यातर्फे झालेल्या ‘साखरपुडा आणि हळदी समारंभमुक्त गाव’ या चळवळीच्या जाहीर सभेत पाटील बोलत होते. या वेळी आगरी सेनाप्रमुख राजाराम साळवी, कोळी समाज संघाध्यक्ष अनंत तरे, आमदार शांताराम मोरे, माजी आमदार प्रकाश भोईर, शिवसेना ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, पोलीस निरीक्षक गुलाबराव गोरे तसेच परिसरातील आगरी-कोळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.पाटील पूढे म्हणाले, की आगरी-कोळी समाजात मुला-मुलींच्या विवाहप्रसंगी साखरपुडा आणि हळदी समारंभात खोटी प्रतिष्ठा दाखवण्यासाठी पैशाची अनावश्यक उधळण केली जाते. तोच पैसा मुलांच्या शिक्षणावर खर्च केला तर समाज परिवर्तनास चालना मिळू शकते. जमीन विकून, कर्ज काढून लग्नाचा खर्च भागविणे हा कसला व्यवहारीपणा? हे तर स्वत:सह समाजाला दारिद्र्यात ढकलण्यासारखे आहे, अशा शब्दांत पाटील यांनी उपस्थितांचे कान टोचले. यापूर्वी समाजातील अनेक व्यक्तींनी जुन्या परंपरा कशा मोडीत काढल्या आणि सुधारणा घडवली, याचे दाखले यावेळी दिले. अनंत तरे, राजाराम साळवी यांनीही आपल्या भाषणातून साखरपुडा व हळदी समारंभावर नियंत्रण आणण्याचे ग्रामस्थांना अवाहन केले. (वार्ताहर)