शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
4
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
5
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
6
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
7
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
8
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
9
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
10
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
11
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
12
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
13
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
14
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
15
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
16
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
17
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
18
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
19
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
20
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ

ऐरोलीत भारत महोत्सव सुरू

By admin | Updated: January 14, 2017 07:04 IST

ऐरोली सेक्टर ७ येथील विब्ग्योर शाळेच्या मैदानावर आयोजित भारत महोत्सव २०१७ चे शुक्रवारी दिमाखात उद्घाटन झाले.

नवी मुंबई : ऐरोली सेक्टर ७ येथील विब्ग्योर शाळेच्या मैदानावर आयोजित भारत महोत्सव २०१७ चे शुक्रवारी दिमाखात उद्घाटन झाले. देशातील संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या या महोत्सवाला नवी मुंबईकरांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. महोत्सवाचे लोकमत माध्यम प्रायोजक आहे.आई एकविरा देवीच्या पालखीने या महोत्वासची सुरुवात झाली. याठिकाणी मातेचे मंदिर उभारले गेले असून तिथेच मूर्तीची स्थापना करण्यात आली. महोत्सवाचे खास आकर्षण म्हणजे विविध राज्यातील संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या रांगोळी प्रदर्शन. महोत्सवाला भेट देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने या प्रदर्शनाला आवर्जून भेट दिली. माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे, नगरसेविका मंदाकिनी म्हात्रे,ठाणे लोकसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली भारत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी विधान परिषद उपसभापती माणिकराव ठाकरे, उपमहापौर अविनाश लाड, राबळे पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक प्रदीप तिदार, स्थानिक नगरसेवक यांची प्रमुख उपस्थिती होती. पारंपरिक नृत्याविष्काराने कार्यक्रमाला सुरुवात झाली. स्थानिक कलाकारांनी याठिकाणी कलाविष्कार सादर केले. विविध जाती, धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन कार्यक्र माचा आस्वाद घेतला.ढोल ताशा पथकाने याठिकाणी प्रात्यिक्षक सादर केली. गेट वे आॅफ इंडिया, चार मिनार, इंडिया गेट, ताज महाल यांच्या प्रतिकृती याठिकाणी मांडण्यात आल्या आहे. रविवारी, १५ जानेवारी रोजी कार्यक्रमाची सांगता होणार आहे. (प्रतिनिधी)