शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

एपीएमसीत सुरक्षारक्षकांना गुलामाची वागणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 03:48 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कार्यरत सुरक्षारक्षकांना गुलामाप्रमाणे वागविले जात आहे. एक वरिष्ठ अधिकाऱ्याला घरातून ये - जा करण्यासाठी रिक्षा सेवा उपलब्ध करून द्यावी लागत आहे.

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कार्यरत सुरक्षारक्षकांना गुलामाप्रमाणे वागविले जात आहे. एक वरिष्ठ अधिकाऱ्याला घरातून ये - जा करण्यासाठी रिक्षा सेवा उपलब्ध करून द्यावी लागत आहे. घरी भाजीपाला पुरविण्याबरोबर वर्तमानपत्रांचा भुर्दंडही सहन करावा लागत असून, एवढे लाड पुरवूनही गैरहजेरी लावून कर्मचाºयांचे नुकसानही केले जात आहे.बाजार समितीमध्ये कोणत्याही समस्येला सुरक्षारक्षक मंडळाच्या कर्मचाºयांना जबाबदार धरण्याची पद्धत रूढ झाली आहे. चोरी झाली, अनधिकृत बांधकाम, अनागोंदी कारभार या सर्वांचे खापर सुरक्षारक्षकांवर फोडले जाते. सुरक्षारक्षक अधिकारी व कर्मचाºयांना वारंवार बोर्डात परत पाठविण्याची धमकी दिली जाते. यामुळे अन्याय होवूनही अनेक जण आवाज उठवत नाहीत. एप्रिल महिन्याचे वेतन दोन महिने उशिरा देण्यात आले. सद्यस्थितीमध्ये एक अधिकारी कर्मचाºयांना गुलामाप्रमाणे वागवत असल्याचे समोर येवू लागले आहे. या अधिकाºयाच्या घरी आठवड्यातून दोन वेळा भाजीपाला पोहच करावा लागतो. भाजीपाला मार्केटमध्ये न देता थेट घरीच नेवून देण्याची अट घालण्यात आली आहे. अधिकाºयाला घरापासून एपीएमसी व पुन्हा घरापर्यंत घेवून जाण्यासाठी रिक्षाची सोय करावी लागत आहे. या विरोधात कर्मचाºयांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून तक्रार करायची तरी कोणाकडे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.अडवणूक थांबावी : सुरक्षा अधिकारी बायोमेट्रिक मशिनवर एकवेळ थम्ब नसल्यामुळे पूर्णवेळ गैरहजेरी लावत आहेत. वास्तविक मे महिन्यापासून या अधिकाºयाची बायोमेट्रिक हजेरी तपासल्यास त्यामध्ये अनियमितता आढळून येईल. प्रशासक मंडळाचे अध्यक्ष सतीश सोनी यांनी सुरक्षारक्षकांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी सुरक्षारक्षकांनी केली आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई