शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
5
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
8
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
9
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
10
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
11
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
12
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
13
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
14
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
15
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
16
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
17
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
18
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
19
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
20
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!

अमृत योजनेचे २00 कोटी बुडीत, पनवेल महापालिकेवर नामुष्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 04:50 IST

महापालिका क्षेत्रात पाणीपुरवठा करण्याकरिता राबवण्यात येणाऱ्या अमृत योजनेसाठी राज्य सरकारकडून मिळणारे अनुदान रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महापालिकेने या योजनेसाठी सादर करावयाचा विस्तृत प्रकल्प अहवाल वेळेत सादर न केल्याने सुमारे २00 कोटी रुपयांच्या अनुदानावर महापालिकेला पाणी फेरावे लागणार आहे.

पनवेल - महापालिका क्षेत्रात पाणीपुरवठा करण्याकरिता राबवण्यात येणाऱ्या अमृत योजनेसाठी राज्य सरकारकडून मिळणारे अनुदान रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महापालिकेने या योजनेसाठी सादर करावयाचा विस्तृत प्रकल्प अहवाल वेळेत सादर न केल्याने सुमारे २00 कोटी रुपयांच्या अनुदानावर महापालिकेला पाणी फेरावे लागणार आहे. असे असले तरी अनुदान मिळविण्यासाठी महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी पुन्हा राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू केला आहे.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या (एमजेपी) माध्यमातून पनवेल महापालिका क्षेत्रासाठी ४00 कोटींच्या जलपुरवठा प्रकल्पाची सुरु वात करण्यात आली होती. यापैकी २00 कोटी रु पये एमजेपीद्वारे खर्च केले जाणार होते, तर उर्वरित १00 कोटी रुपयांचा हिस्सा केंद्र सरकारकडून अनुदान मिळणार होते. तसेच राहिलेले १00 कोटी महापालिका खर्च करणार होती. महापालिकेकडून खर्च झालेली रक्कम राज्य सरकारकडून परत दिली जाणार होती. त्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करणे गरजेचे होते. परंतु महापालिकेने वेळेत अहवाल सादर न केल्याने अनुदानाची रक्कम बुडीत निघाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. एमजेपी आपल्या विशेष फंडातून या प्रकल्पावर २00 कोटी रुपये खर्च करण्याची तयारी दर्शविली आहे. असे झाल्यास पनवेल महापालिकेला या प्रकल्पावर हक्क सांगता येणार नाही. त्यामुळे आयुक्त गणेश देशमुख यांनी यासंदर्भात नव्याने राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरु केला आहे. पालिकेच्या माध्यमातून हा प्रकल्प उभारल्यास भविष्यात पनवेलला कमी दरात पाणी मिळणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. हा प्रकल्प उभा राहिल्यास पालिकेला त्याचा मोठा फायदा होणार आहे. 

टॅग्स :panvelपनवेलnewsबातम्या