शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

बोनससाठी उद्यान कर्मचाऱ्यांचे आंदोलन, उपायुक्तांच्या दालनात ठिय्या, आंदोलन तीव्र करण्याचा दिला इशारा

By नामदेव मोरे | Updated: October 21, 2022 18:56 IST

Navi Mumba: उद्यान विभागातील वाशी, ऐरोली व सानपाडा मधील कंत्राटी कामगारांना बोनस व रजा रोखी करणाचे पैसे देण्यात आले नाहीत. यामुळे कामगारांनी उद्यान विभागाच्या उपायुक्तांच्या दालनात ठिय्या आंदाेलन केले.

- नामदेव मोरेनवी मुंबई : उद्यान विभागातील वाशी, ऐरोली व सानपाडा मधील कंत्राटी कामगारांना बोनस व रजा रोखी करणाचे पैसे देण्यात आले नाहीत. यामुळे कामगारांनी उद्यान विभागाच्या उपायुक्तांच्या दालनात ठिय्या आंदाेलन केले. तत्काळ मागण्या मान्य न केल्यास आयुक्तांच्या घरावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.

उद्यान विभागातील २०० पेक्षा जास्त कामगारांना रजारोखीकरण व बोनसचे ३०२०० रुपये दिवाळीपुर्वी मिळणे आवश्यक आहे. परंतु ठेकेदाराने कामगारांच्या हक्काचे पैसे दिलेले नाहीत.वारंवार मागणी करून व विनंती करूनही प्रश्न सुटत नसल्यामुळे कामगारांनी शुक्रवारी सायंकाळी चार वाजता उद्यान उपायुक्त नितीन नार्वेकर यांच्या दालनात आंदोलन केले. बोनसचा प्रश्न मार्ग लागेपर्यंत कार्यालयात बसून राहण्याचा इशारा दिला आहे.

महानगरपालिकेने कायम कामगार व ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान दिले आहे. परंतु कंत्राटी कामगारांना त्यांच्या हक्कापासून वंचीत ठेवले असल्याबद्दल कामगारांनी निषेध केला आहे.

कंत्राटी कामगारांना बोनस व रजा रोखीकरणाचे पैसे न दिल्यास आयुक्तांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्याचा इशारा समाज समता कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. या आंदोलनाच्या वेळी संघटनेचे अध्यक्ष गजानन भोईर, सरचिटणीस मंगेश लाड, भोलेश्वर भोईर, महेंद्र पाटील, संतोष पाटील उपस्थित होते.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाNavi Mumbaiनवी मुंबई