शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

‘त्या’ महाविद्यालयांत प्रवेश प्रक्रिया सुरूच!

By admin | Updated: August 5, 2014 00:05 IST

तंत्रशिक्षण परिषदेने 15 अभियांत्रिकी महाविद्यालयांची मान्यता नाकारली आहे. त्यानंतरही अनेक महाविद्यालयांनी विद्याथ्र्याची प्रवेश प्रक्रिया सुरू ठेवली आहे.

नवी मुंबई : तंत्रशिक्षण परिषदेने 15 अभियांत्रिकी महाविद्यालयांची मान्यता नाकारली आहे. त्यानंतरही अनेक महाविद्यालयांनी विद्याथ्र्याची प्रवेश प्रक्रिया सुरू ठेवली आहे. परंतु मान्यता रद्द झाल्याची बाब लपवून प्रवेश दिले जात असल्याने पालक व विद्याथ्र्याची फसवणूक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
    अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांनी सन 2क्14-15 या शैक्षणिक वर्षाकरिता 15 अभियांत्रिकी महाविद्यालयांची मान्यता रद्द केली आहे. त्यामध्ये सर्वाधिक 9 अभियांत्रिकी महाविद्यालये ही नवी मुंबई क्षेत्रतील आहेत. परंतु मान्यता रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात संबंधित अभियांत्रिकी महाविद्यालयांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. परंतु अद्याप त्यासंबंधीचा अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे संबंधित महाविद्यालयांनी विद्याथ्र्याचे प्रवेश घेतल्यास ते न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन तात्पुरत्या स्वरुपाचे असतील असेही सूचित केले आहे. तर या प्रकारासंबंधीची माहिती विद्यार्थी व पालकांना देणो आवश्यक असल्याचेही सूचनेत म्हटले आहे. नेरूळ येथील एसआयईएस अभियांत्रिकी महाविद्यालय, नवीन पनवेलचे पिल्लई, कोपरखैरणोतील इंदिरा गांधी आणि लोकमान्य टिळक अभियांत्रिकी महाविद्यालय, ऐरोली येथील दत्ता मेघे यासह सातारा येथील रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयांचाही समावेश आहे. नवी मुंबईतील संबंधित अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये सर्रास प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. परंतु प्रवेश घेतलेल्या अनेक विद्याथ्र्याना त्या महाविद्यालयाची मान्यता रद्द झाल्याची माहिती देखील नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्याथ्र्याच्या भवितव्यावर टांगती तलवार निर्माण झाली आहे. भविष्यात न्यायालयाने देखील या महाविद्यालयांची मान्यता रद्द करण्याचा निर्णय कायम ठेवला तर या विद्याथ्र्याची मोठी शैक्षणिक हानी होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
 
मनविसेने लावले होर्डिग
मान्यता रद्द असतानाही विद्याथ्र्याचे प्रवेश घेतले जात असल्याने अशा विद्याथ्र्याचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवी मुंबईतील अशा अभियांत्रिकी महाविद्यालयांबाहेर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने होर्डिग लावले आहेत. त्यावर तंत्रशिक्षण संचालनालयाच्या आदेशाची प्रत प्रसिध्द करण्यात आली आहे. अनेक महाविद्यालयांनी विद्याथ्र्याची दिशाभूल करून प्रवेश प्रक्रिया राबवल्याचे मनविसेचे शहर अध्यक्ष शिरीष पाटील यांचे म्हणणो आहे. त्यामुळे विद्याथ्र्याचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी संबंधित महाविद्यालयांबाहेर होर्डिग लावले असल्याचे पाटील यांनी सांगितले.