शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
2
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
3
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
4
Stock Market Today: शेअर बाजाराचं फ्लॅट ओपनिंग, १११ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; फार्मा-रियल्टी शेअर्स आपटले
5
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
6
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
7
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
8
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
9
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
10
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
11
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
12
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
13
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
14
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
15
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
16
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
17
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
18
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
19
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
20
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा

काशिद बीचजवळ अपघात

By admin | Updated: January 5, 2016 02:04 IST

तालुक्यात पर्यटकांची सर्वाधिक गर्दी काशिद बीचवर होते, तसेच बीचवर शेकडो वाहनांची वर्दळ असते. काशिद बीचजवळील तलवारवाडी वळणावर कठडे नसल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे

मुरुड : तालुक्यात पर्यटकांची सर्वाधिक गर्दी काशिद बीचवर होते, तसेच बीचवर शेकडो वाहनांची वर्दळ असते. काशिद बीचजवळील तलवारवाडी वळणावर कठडे नसल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. ३ जानेवारीला संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास वळणावर स्विफ्ट डिझायर (एमएच ५ सीए ३७८४) चालकाचा वळणावर ताबा सुटल्याने वेगावर नियंत्रण नसल्याने गाडीला अपघात झाला. गाडीचा वेग जास्त असल्यामुळे एका फलकावर आदळून गाडी थांबली. दैव बलवत्तर म्हणून खड्ड्यात पडलेल्या गाडीतील चौघे जण थोडक्यात बचावले. घटनावृत्त समजताच पेट्रोलिंगसाठी आलेल्या पीएसआय माने यांनी धाव घेतली व चौघांना बाहेर काढले. सार्वजनिक बांधकाम खात्याने या वळणावर उंची कठडे बांधण्याची आवश्यकता येथील नागरिकांनी व्यक्त केली. यापूर्वीदेखील बरेचदा या वळणावर अपघात घडलेले आहेत.