शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

एनएमएमटीच्या बंद असलेल्या थांबा शेडचा गैरवापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 00:57 IST

प्रवाशांची गैरसोय; स्थलांतर करण्याची मागणी

नवी मुंबई : नवी मुंबई शहरात अंतर्गत एनएमएमटी बसचे मार्ग सुरू करताना प्रवाशांच्या निवाऱ्यासाठी बस थांब्यांवर शेड बसविण्यात आले होते; परंतु मार्गामध्ये बदल केल्यानंतरही शेड त्याच ठिकाणी असून नवीन थांबा करण्यात आलेल्या ठिकाणी शेड नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत असून आवश्यक ठिकाणी शेड स्थलांतरित करण्याची मागणी केली जात आहे.नवी मुंबई शहरातील नागरिकांना दळणवळणाची सुविधा देण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या परिवहन विभागामार्फत बस सुरू करण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या मागणीनुसार शहरात आणि शहराबाहेर एनएमएमटी बस फेऱ्यांचे जाळे पसरले आहे. नवीन मार्ग सुरू करताना प्रवाशांना निवारा देण्याच्या दृष्टीने बस थांबा असलेल्या ठिकाणी शेड उभारण्यात आले आहेत. बस मार्ग सुरू झाल्यावर प्रवाशांची वर्दळ आणि मागणी यानुसार मार्गांमध्ये बदल करण्यात आले आहेत; परंतु मार्गांमध्ये बदल केल्यावर शेड मात्र स्थलांतरित केलेले नाहीत त्यामुळे या शेडचा गैरवापर केला जात आहे. नेरु ळ सेक्टर १८, पामबीच मार्गावरील नेरु ळ आणि सानपाडामधील परिसर शहरातील अशा अनेक शेडमध्ये फेरीवाले व्यवसाय करीत असून वापरात नसलेले अनेक शेड गर्दुल्ले, मद्यपींसाठी आश्रयाचे ठिकाण बनले आहे.तसेच मार्गात बदल झाल्यावर त्या ठिकाणी प्रवाशांना निवाºयाची आवश्यकता असतानाही शेड उभारण्यात आलेले नाहीत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. बस मार्गात बदल झालेले आणि वापरात नसलेले निवारा शेड स्थलांतरित करण्याची मागणी प्रवासी करीत आहेत.