शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

शहरात ८१० चालकांचे परवाने निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 23:16 IST

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांचा चालकपरवाना तीन महिन्यांसाठी निलंबित करण्याची मोहीम आरटीओने सुरू केली आहे.

नवी मुंबई : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांचा चालकपरवाना तीन महिन्यांसाठी निलंबित करण्याची मोहीम आरटीओने सुरू केली आहे. १४७२ चालकपरवाने निलंबित करण्याचा प्रस्ताव पाठविला होता. त्यापैकी ८१० परवाने निलंबित केले आहेत.नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन विभागाचे प्रमुख अधिकारी दशरथ वाघुले यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी विशेष मोहीम राबवून वाहतूक नियमांना फाटा देणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाई केली जात आहे. १ नोव्हेंबर २०१८ ते २७ फेब्रुवारी २०१९ या तीन महिन्यांच्या कालावधीत नवी मुंबई वाहतूक शाखेकडून विविध गुन्ह्यांतील एकूण १४७२ चालकांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले, त्यापैकी वाशी येथील उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठिकठिकाणी कारवाई करून चक्क ८१० बेशिस्त वाहनचालकांचे परवानेच निलंबित केले आहेत.अनेक वाहनचालक वाहतुकीच्या या नियमांकडे दुर्लक्ष करीत असल्याने हा प्रकार एखाद्या मोठ्या अपघाताला निमंत्रण देणारा ठरतो. ओव्हरलोड वाहतूक, मद्यपान करून वाहन चालविल्यामुळेही अपघात होत असतात. नियमांचे उल्लंघन करणाºयांविरोधात कडक कारवाई सुरू केल्यामुळे बेशिस्तपणे वाहन चालविणाºयांचे धाबे दणाणले आहेत.यापूर्वी नवी मुंबईप्रमाणे पनवेलमध्येही अपघात कमी होण्याच्या दृष्टीने मोहीम राबविली जात असून, नियम मोडणाºया चालकांवर कारवाई करण्यात येत आहे.