शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
2
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
3
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
4
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
5
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
6
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
7
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
8
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
13
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
14
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
15
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
16
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
17
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध
18
बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी 'ती' ६०० किमी दूर आली अन्...; फेसबुकवरच्या लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
19
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
20
बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली; प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजली अन् गळा दाबला!

४०० एकर शेतीचे नुकसान

By admin | Updated: October 28, 2015 23:29 IST

धरमतर खाडी किनारपट्टीतील विठ्ठलवाडी भाल या टोकावरच्या गावावर गेली चार वर्षे सतत समुद्राच्या मोठ्या उधाण भरतीचे संकट कायमच ओढावलेले असते.

पेण : धरमतर खाडी किनारपट्टीतील विठ्ठलवाडी भाल या टोकावरच्या गावावर गेली चार वर्षे सतत समुद्राच्या मोठ्या उधाण भरतीचे संकट कायमच ओढावलेले असते. यंदा नवरात्री उत्सवानंतर कोजागिरी पौर्णिमेला आलेल्या भरतीमुळे आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पाऊस व वादळीवाऱ्यांनी समुद्र खवळला होता, यामुळे ४.५ मीटरपेक्षा जास्त लाटा उसळून धरमतर खाडी किनारचे संरक्षक बांध ओव्हरफ्लो होवून भरतीचे खारेपाणी थेट गावाच्या वेशीपर्यंत पोहचले. याबरोबर कापलेल्या १५० एकर भातशेतीत तर २०० एकर उभ्या शेतीत असे एकूण ४०० एकर भातशेतीला भरतीचे पाणी शिरल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. जेएसडब्ल्यू इस्पात कंपनीने आपल्या प्रचंड मालवाहतूक करणाऱ्या बार्जेससाठी ड्रेझरने धरमतर खाडीचे उत्खनन केल्याने शेतीचे संरक्षण करणारे समुद्रतटीय बंधारे कमकुवत झाले. येणाऱ्या बार्जेसच्या वेगामुळे निर्माण होणाऱ्या लाटा थेट या बंधाऱ्यावर मोठा आघात करतात. कोजागिरी पौर्णिमेची भरती मोठी आल्याने मालवाहू बार्जेसच्या लाटांनी संरक्षक बंधारे ओव्हरफ्लो होवून सगळीकडून भरतीचे पाणी वेगाने थेट विठ्ठलवाडी गावापर्यंत पोहोचले.