शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
5
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
6
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
7
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
8
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
9
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
10
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
11
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
12
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
13
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते
14
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
15
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
16
१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती?
17
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
18
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा युवा नेता निघाला काँग्रेसचा आमदार, वाद होताच दिला पदाचा राजीनामा
19
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
20
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार

ज्येष्ठांचा मान तरुणांनी ठेवावा : वळसे पाटील

By admin | Updated: April 30, 2016 01:37 IST

तळेघर : आयुष्यामध्ये जीवन जगत असताना ज्या समाजाने व मातीने आपणाला मोठं केलं, त्यांची आठवण व त्यांनी केलेले ऋण तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधी विसरू नका. संसार तर सगळेच करतात. तुम्ही पण करणार आहात. पण या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आपल्या पुढील भविष्यात आनंद देण्यासाठी महत्त्वाच्या आहेत, असा सल्ला विधानसभेचे माजी अध्यक्ष व आमदार दिलीप वळसे पाटील यांनी दिला.

तळेघर : आयुष्यामध्ये जीवन जगत असताना ज्या समाजाने व मातीने आपणाला मोठं केलं, त्यांची आठवण व त्यांनी केलेले ऋण तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधी विसरू नका. संसार तर सगळेच करतात. तुम्ही पण करणार आहात. पण या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आपल्या पुढील भविष्यात आनंद देण्यासाठी महत्त्वाच्या आहेत, असा सल्ला विधानसभेचे माजी अध्यक्ष व आमदार दिलीप वळसे पाटील यांनी दिला.
तळेघर (ता. आंबेगाव) येथे श्री वरसुबाई माता आदिवासी कल्याणकारी संस्था व तळेघर ग्रामस्थ त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पश्चिम विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सामुदायिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, या वेळी वळसे पाटील बोलत होते. वधूवरांना शुभेच्छा देताना वळसे पाटील म्हणाले, की येथील सामुदायिक विवाह सोहळा हा इतरांसाठी प्रेरणादायी आहे. काळाची गरज ओळखून आदिवासी भागातील कार्यकर्ते समाजोपयोगी कार्यक्रम राबवत आहेत. हे वर्ष आपल्या सर्वांच्या दृष्टीने अडचणीचे वर्ष आहे. आज दुष्काळी परिस्थिती आहे. एका बाजूला पाणी-पाऊस कमी झाला म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला अडचणींचा सामना करावा लागला. आज पाण्याचे स्रोत आटले आहेत. त्यामुळे माणसांच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आपल्या परिसरात निर्माण झाला आहे. आपल्या आदिवासी भागातील आदिवासी जनतेसाठी पिण्याच्या पाण्याचे नियोजन योग्य पद्धतीने करा, असा सल्लाही आपल्या कार्यकर्त्यांना वळसे पाटील यांनी दिला. तळेघर येथे सोहळ्याचे हे तिसरे वर्ष आहे. आपल्या भागातील आदिवासी बांधव जमीन, गाई, बैल, म्हैस विकून मुला-मुलींच्या लग्नासाठी कर्जबाजारी होऊ नयेत यासाठी तळेघर ग्रामस्थ व या आदिवासी कल्याणकारी संस्थेच्या वतीने या भागात पुढाकार घेऊन समाजाचा मुलींकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा. मुलगी आई-वडिलांना बोजा वाटू नये यासाठी विवाह सोहळ्यात होणारे मानपान, आहेर, हुंडा, कपडे व पाहुणचार या अनिष्ट प्रथा बंद करून विवाहसोहळा करण्यात आला. यामध्ये आदिवासी समाजाची १० जोडपी विवाहबद्ध झाली. आपल्या आदिवासी भागामध्ये मोठ्या प्रमाणात सामुदायिक सोहळे होत आहेत. माझ्या आदिवासी बांधवांचा पैसा, वेळ, धावपळ वाया न जाता सोहळा थाटात संपन्न होत आहे. समाजाने आदिवासी बांधवांचा आदर्श घ्यावा, असा उपदेशही या वेळी वळसे पाटील यांनी केला. (जोड पुढे आहे.............)