शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

दिल्लीत पुन्हा आपची सत्ता ?

By admin | Updated: May 18, 2014 09:40 IST

लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर आम आदमी पक्षाने दिल्लीत काँग्रेसच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरु केल्या आहेत.

 ऑनलाइन टीम

नवी दिल्ली,दि. १८ - लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर आम आदमी पक्षाच्या आमदारांनी दिल्लीत पुन्हा स्थापन करण्याची मागणी पक्ष नेत्यांकडे केली आहे. सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस किंवा भाजपचा पाठिंबा घ्यावा असे आपच्या आमदारांचे म्हणणे आहे.

लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील सातही जागांवर आम आदमी पक्षाच्या उमेदवारांचा दारुण पराभव झाला. या पराभवानंतर आपच्या आमदारांनी दिल्ली विधानसभेत पुन्हा सत्ता स्थापन करण्याची मागणी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्याकडे केली आहे. भाजप किंवा काँग्रेसच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापन करावी असे या नेत्यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे काँग्रेसनेही सत्ता स्थापनेसाठी पुन्हा एकदा आपशी हातमिळवणी करण्याची तयारी दर्शवली आहे. 

दिल्लीत आपचे २८ आमदार असून भाजपचे ३२ आमदार आहेत. तर काँग्रेसचे सात आमदार निवडून आले आहेत. सत्ता स्थापनेसाठी ३६ ची मॅजिक फिगर गाठणे गरजेचे असते. डिसेंबरमध्ये निवडणूक झाल्यावर आपने काँग्रेसच्याच पाठिंब्यावर सत्तास्थापन केली होती. मात्र अरविंद केजरीवाल यांनी लोकपाल विधेयकाच्या मुद्द्यावरुन ४९ दिवसांत सत्तेवरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला होता.