शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
3
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
4
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
5
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
6
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
7
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
8
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
9
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
10
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
11
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
12
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
13
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
14
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
15
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
16
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
17
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
18
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
19
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
20
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!

दिल्लीत पुन्हा आपची सत्ता ?

By admin | Updated: May 18, 2014 09:40 IST

लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर आम आदमी पक्षाने दिल्लीत काँग्रेसच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरु केल्या आहेत.

 ऑनलाइन टीम

नवी दिल्ली,दि. १८ - लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर आम आदमी पक्षाच्या आमदारांनी दिल्लीत पुन्हा स्थापन करण्याची मागणी पक्ष नेत्यांकडे केली आहे. सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस किंवा भाजपचा पाठिंबा घ्यावा असे आपच्या आमदारांचे म्हणणे आहे.

लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील सातही जागांवर आम आदमी पक्षाच्या उमेदवारांचा दारुण पराभव झाला. या पराभवानंतर आपच्या आमदारांनी दिल्ली विधानसभेत पुन्हा सत्ता स्थापन करण्याची मागणी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्याकडे केली आहे. भाजप किंवा काँग्रेसच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापन करावी असे या नेत्यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे काँग्रेसनेही सत्ता स्थापनेसाठी पुन्हा एकदा आपशी हातमिळवणी करण्याची तयारी दर्शवली आहे. 

दिल्लीत आपचे २८ आमदार असून भाजपचे ३२ आमदार आहेत. तर काँग्रेसचे सात आमदार निवडून आले आहेत. सत्ता स्थापनेसाठी ३६ ची मॅजिक फिगर गाठणे गरजेचे असते. डिसेंबरमध्ये निवडणूक झाल्यावर आपने काँग्रेसच्याच पाठिंब्यावर सत्तास्थापन केली होती. मात्र अरविंद केजरीवाल यांनी लोकपाल विधेयकाच्या मुद्द्यावरुन ४९ दिवसांत सत्तेवरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला होता.