शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

आपण स्वत: हून भितीत जगतो

By admin | Updated: March 15, 2016 00:34 IST

मंजुळे म्हणाले, आपण प्रश्न विचारत नाही. आपल्याला प्रश्न पडले पाहिजेत. राजकारणी, शिक्षक, विचारवंत यांना आपण प्रश्न विचारले पाहीजेत. हल्ली राजकारणी तर स्वत: ला समाजसेवकच समजत नाहीत. आपल्याकडे राजकारणी ठरवतील तीच कामे होतात. इतर देशांमध्ये म्हणजे जर्मनीत कुठले काम हाती घ्यायचे असेल तरी त्यावर मतदान घेतले जाते. हे असे व्हायला हवे. आपण भीतीच्या वातावरणात जगतो. घरात देवांच्या प्रतिमा लावतो... आणि घरात आपणच भीतीच्या वातावरणात जगतो... मग कशाला त्या प्रतिमा लावायच्या. हे करायचे... देवाचे दर्शन घ्यायचे.., असे पालक आपल्या पाल्यांना लहानपणापासूनच सांगतात. चौकटी बांधून ठेवतात.

मंजुळे म्हणाले, आपण प्रश्न विचारत नाही. आपल्याला प्रश्न पडले पाहिजेत. राजकारणी, शिक्षक, विचारवंत यांना आपण प्रश्न विचारले पाहीजेत. हल्ली राजकारणी तर स्वत: ला समाजसेवकच समजत नाहीत. आपल्याकडे राजकारणी ठरवतील तीच कामे होतात. इतर देशांमध्ये म्हणजे जर्मनीत कुठले काम हाती घ्यायचे असेल तरी त्यावर मतदान घेतले जाते. हे असे व्हायला हवे. आपण भीतीच्या वातावरणात जगतो. घरात देवांच्या प्रतिमा लावतो... आणि घरात आपणच भीतीच्या वातावरणात जगतो... मग कशाला त्या प्रतिमा लावायच्या. हे करायचे... देवाचे दर्शन घ्यायचे.., असे पालक आपल्या पाल्यांना लहानपणापासूनच सांगतात. चौकटी बांधून ठेवतात.

मी जळगावात त्या मुलीच्या लग्नाला नक्की येईन?
मुली लग्न करून सासरी जातात. नंतर त्यांचे लग्न मोडल्यावर त्यांना घर नसते. बहिणाबाईंनी हे वास्तव आपल्या कवितेतून मांडले. तरी अजूनही परिवर्तन झाले नाही. मुली आपले घर बांधून नवरा आपल्या घरात केव्हा आणतील. जळगावातील एक मुलगी मला भेटली होती. तिने आपले स्वत:चे घर बांधून घरात नवरा आणायचा असे ठरविले आहे. मी तिच्या लग्नाला नक्की येईल... व तिच्या घरालाही भेट देईन. स्त्रिया धर्म, कर्मकांड, चाकोरीत अडकलेल्या दिसतात. यातून त्या केव्हा बाहेर पडणार, असा प्रश्नही मंजुळे यांनी उपस्थित केला.

प्रेम करताना विचार करू नका...
सौंदर्य दिसण्यावर नसते. ते असण्यावर असते. कुरूप म्हणजे वाईट, अशी मानसिकता आहे. पण अनेक कुरूप मुली यशस्वी, कौशल्यवान आहेत. प्रेम करा, प्रेम करण्यापासून कुणाला अडवू नका, जात पात पाहू नका... पण एकतर्फी प्रेम करू नका... अलीकडे अनेक मुली प्रेम करताना आडनाव, जात, शिक्षण हे तपासून घेतात. असे करून प्रेम होत नाही.., असेही मंजुळे गमतीने म्हणाले.

दोन वेळच्या जेवणासाठी काम
अनेकजण जे काम करतात ते आवडीने, मनापासून करतात, असे नाही. आपल्याला व्यवस्थित जगता यावे, दोन वेळचे जेवण, हा विचार असतो. श्रमाला समाजात प्रतिष्ठा मिळायला हवी, असेही मंजुळे यांनी सांगितले.