शहरं
Join us  
Trending Stories
1
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
3
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
4
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
5
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
6
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
7
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
8
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
9
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
10
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
11
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
12
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
13
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
14
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
15
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
16
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
17
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
18
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
19
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
20
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा

आप सरकार अपयशी ठरविण्याचा डाव -केजरीवाल

By admin | Updated: May 18, 2015 02:46 IST

राष्ट्रीय राजधानी दिल्लीत हंगामी मुख्य सचिवांच्या नियुक्तीवरून आम आदमी पार्टीचे (आप) सरकार व दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग

नवी दिल्ली : राष्ट्रीय राजधानी दिल्लीत हंगामी मुख्य सचिवांच्या नियुक्तीवरून आम आदमी पार्टीचे (आप) सरकार व दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांच्यात खुले युद्ध छेडले असतानाच, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी या मुद्यावरून मोदी सरकारला लक्ष्य केले. आमचे सरकार अपयशी ठरावे, यासाठी सर्व प्रकारचे डावपेच आखले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. दिल्लीच्या बुरांडी येथे एका सभेत केजरीवाल बोलत होते. सरकारची मनाई धुडकावून ज्येष्ठ सनदी अधिकारी शकुंतला गामलीन यांनी हंगामी मुख्य सचिवपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर केजरीवाल या मुद्यावर उघडपणे समोर आले. आम्ही गामलीन यांच्या नियुक्तीला विरोध केला; मात्र आमचा विरोध डावलून गामलीन यांची हंगामी मुख्य सचिवपदी नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती मोदी सरकारच्या हेतूंबाबत संशय निर्माण करणारी आहे; पण मी गामलीन यांच्यावर नजर ठेवेल. आमचे सरकार सत्तेवर आले तेव्हा गामलीन एका पत्रावर स्वाक्षरी घेण्यासाठी आमच्या ऊर्जामंत्र्यांकडे आल्या होत्या. रिलायन्स मालकीच्या वीज कंपन्यांनी ११ हजार कोटी रुपयांच्या कर्जासाठी अर्ज केला आहे, असे त्यांनी आमच्या मंत्र्यांना सांगितले होते. संबंधित पत्रावर स्वाक्षरी करा. ही केवळ औपचारिकता आहे, असे त्या म्हणाल्या होत्या; पण जेव्हा आमच्या ऊर्जामंत्र्यांनी या पत्राची शहानिशा केली तेव्हा ते हमीपत्र निघाले. रिलायन्सच्या मालकीच्या कंपन्या कर्ज फेडण्यात अपयशी ठरल्या असत्या तर तो भुर्दंड दिल्लीच्या जनतेवर पडला असता आणि दिल्लीतील वीजदर दुप्पट-तिप्पट महागले असते, असा दावाही केजरीवाल यांनी केला.(लोकमत न्यूज नेटवर्क)