शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
2
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
3
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
4
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
5
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
6
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
7
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
8
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
9
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
10
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
11
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
13
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
14
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
15
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
16
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
17
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
18
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
19
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
20
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार

गांधी जयंती व्हावा जागतिक उत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 04:57 IST

दहशतवादी आणि हिंसेला सामोरे जाणाऱ्या जगात राष्टÑपिता महात्मा गांधी यांचे अहिंसेचे तत्त्व प्रासंगिक आहे

नवी दिल्ली : दहशतवादी आणि हिंसेला सामोरे जाणाऱ्या जगात राष्टÑपिता महात्मा गांधी यांचे अहिंसेचे तत्त्व प्रासंगिक आहे, असे प्रतिपादन राष्टÑपती रामनाथ कोविंद यांनी केले. संयुक्त राष्टÑ आणि बहुस्तरीय आंतरराष्टÑीय संस्थांच्या माध्यमातून गांधी जयंती साजरी करून हा जागतिक सोहळा करावा, असे आवाहनही त्यांनी केले.२ आॅक्टोबर २०१८ ते २०२० पर्यंत महात्मा गांधी जयंतीउत्सव कशी साजरी करावी, याचे नियोजन करण्यासाठी बोलाविण्यात आलेल्या राष्टÑीय समितीच्या पहिल्या बैठकीला उपराष्टÑपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री, माजी पंतप्रधान डॉ़ मनमोहनसिंग, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, २१ राज्यांचे मुख्यमंत्री, चीनचे विद्वान क्युयायू शांग आणि बर्नी मेयर यांची उपस्थिती होती. भारतातील ११६ जणांसह या समितीचे एकूण १२५ सदस्य आहेत.गांधी जयंती साजरी करण्यासाठी महत्त्वपूर्ण रचनात्मक सूचना, शिफारशी केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समितीच्या सदस्यांना धन्यवाद दिले.कार्यांजली या विषयसूत्रानुसार कार्यक्रम आखले जावेत, यावर पंतप्रधानांनी भर दिला. महात्मागांधी आणि त्यांची शिकवणचिरंतन आहे. जयंती साजरी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करावा. जेणेकरून अवघे जगदखल घेऊन यात सहभागी होईल, असेही ते म्हणाले.