शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

अध्यक्ष म्हणून आनंदाने काम करतोय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 01:30 IST

भारतीय जनता पार्टीचे अध्यक्षपद सोडण्याचा काही प्रश्नच नाही. ती जबाबदारी मी आनंदाने आणि मनापासून पार पाडत आहे, असे अमित शहा म्हणाले.

लखनऊ : भारतीय जनता पार्टीचे अध्यक्षपद सोडण्याचा काही प्रश्नच नाही. ती जबाबदारी मी आनंदाने आणि मनापासून पार पाडत आहे, असे अमित शहा म्हणाले. ते येथे सोमवारी वार्ताहरांशी बोलत होते.राज्यसभेवर निवडून गेल्यास शहा अध्यक्षपदाचा राजीनामा देतील या बातम्यांना त्यांनी पूर्णविराम दिला. बिहारमधील कोणत्याही राजकीय पक्षाला भाजपाने फोडलेले नाही, असेही ते म्हणाले. भ्रष्टाचारी लोकांसोबत नितीश कुमार यांना काम करायचे नव्हते, म्हणून त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांनी त्या परिस्थितीत कायम राहावे, असा आम्ही आग्रह धरावा, अशी अपेक्षा होती की काय, असा प्रतिप्रश्न त्यांनी विचारला.अध्यक्षपद मी सोडण्याचा प्रश्नच नाही. पक्षाचा अध्यक्ष या नात्याने माझी जबाबदारी आहे. मी आनंदी असून, पूर्ण मन लावून काम करीत आहे. तुम्ही लोकांनी (प्रसारमाध्यमे) कृपया मला काढू नये, असे ते म्हणाले. २०१९मध्ये होणाºया लोकसभेच्या निवडणुकीत भाजपा अधिक शक्तिशाली बनून पुन्हा सत्तेत येईल, असा आत्मविश्वास शहा यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की, मोदी सरकारने केलेला विकास आणि उत्तम प्रशासनाच्या बळावर भाजपा २०१४पेक्षाही मोठ्या शक्तीसह सत्तेत येईल; कारण देशात १३ राज्यांत पक्ष सत्तेवर येईल.नरेंद्र मोदी हे देशातील निर्विवाद व लोकप्रिय पंतप्रधान आहेत, असा उल्लेख करून शहा म्हणाले, देशात कुटुंबाचे, जातींचे आणि लांगुलचालनाचे राजकारण सरकारने संपवले आहे. डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील पूर्वीच्या सरकारला धोरण लकवा झाला होता. प्रत्येक मंत्री स्वत:ला पंतप्रधान समजत होता व कोणीही सिंग यांना पंतप्रधान समजत नव्हते, असे अमित शहा म्हणाले.