शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, S-400 ने रॉकेट पाडले, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
2
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
3
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
4
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
5
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणींवर सामूहिक बलात्कार
6
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
7
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
8
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
9
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
10
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
11
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
12
Operation Sindoor Live Updates: जम्मूमध्ये रॉकेट हल्ला, सांबा क्षेत्रात भीषण गोळीबार
13
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
14
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
15
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
16
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
17
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
18
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
19
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
20
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या

गाळेप्रकरणी १७ रोजी कामकाज उच्च न्यायालय : चार याचिकांवर एकत्रित कामकाज

By admin | Updated: December 10, 2015 23:57 IST

जळगाव : मनपाच्या मार्केटमधील गाळ्यांसंदर्भात चार वेगवेगळ्या दाखल याचिकांवर उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात गुरुवारी एकत्रित कामकाज झाले. मात्र सरकारी वकील नसल्याने याप्रकरणी पुढील कामकाज १७ रोजी होईल.

जळगाव : मनपाच्या मार्केटमधील गाळ्यांसंदर्भात चार वेगवेगळ्या दाखल याचिकांवर उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात गुरुवारी एकत्रित कामकाज झाले. मात्र सरकारी वकील नसल्याने याप्रकरणी पुढील कामकाज १७ रोजी होईल.
मनपाच्या गाळे प्रकरणी उपमहापौर सुनील महाजन, तसेच कॉंग्रेसचे डॉ.राधेश्याम चौधरी, राहूल तोडा, हिराराल नथ्थू पाटील यांनी स्वतंत्रपणे उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केल्या आहेत. त्यांची एकत्रित सुनावणी गुरुवारी न्या.आर.एम. बोर्डे व न्या.चिमा यांच्या द्विसदस्यीय खंडपीठासमोर होती. मात्र शासनाचे वकील गिरासे हे वैयक्तिक कारणामुळे उपस्थित राहू न शकल्याने याप्रकरणी आता १७ डिसेंबर रोजी कामकाज होईल. याप्रकरणात मनपातर्फे ॲड.एस.एस.पाटील, ॲड.पी.आर. पाटील काम पहात आहेत.
-------इन्फो----
काय आहेत मागण्या?
वादी राहुल तोडा यांनी १३५ क्रमांकाच्या ठरावावर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा. ४० नंबरच्या ठरावावर निर्णय घ्यावा, ज्या गाळ्यांना नोटिसा दिलेल्या नाहीत, त्यांना नोटीस द्याव्यात, २०१२ पासून थकीत असलेले भाडे, कर वसूल करावे, निर्णय झालेले गाळे ताब्यात घ्यावेत आदी मागण्या केल्या आहेत.
सुनील महाजन यांनी मनपाने ९ गाळे सील केले होते. ते शासनाने उच्च न्यायालयाचे आदेशानंतरही उघडायला लावले. ते बेकायदेशीर असल्याच्या मुद्यावर दाद मागितली आहे.
हिराराल नथ्थू पाटील यांनी उच्च न्यायालयाने आदेश असतानाही शासनाने गाळ्यांचे सील उघडायला लावले. हा कोर्टाचा अवमान आहे. जो निर्णय झाला.त्याप्रमाणे गाळे मनपाने ताब्यात घ्यावेत, अशी मागणी केली आहे.
डॉ.राधेश्याम चौधरी यांनी १३५च्या ठरावावर शासनाने निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे.