शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

दोन वर्षांत सुरूहोणार ‘जैतापूर’चे काम

By admin | Updated: June 1, 2015 02:03 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताज्या फ्रान्स दौऱ्यादरम्यान झालेल्या दोन करारानंतर जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पावर येत्या दोन वर्षांत काम सुरू होण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताज्या फ्रान्स दौऱ्यादरम्यान झालेल्या दोन करारानंतर जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पावर येत्या दोन वर्षांत काम सुरू होण्याची शक्यता आहे.फ्रान्स सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रविवारी ही माहिती दिली. मोदींच्या फ्रान्स दौऱ्यादरम्यान भारतीय अणुऊर्जा महामंडळ (एनपीसीआयएल) आणि अरेव्हा यांच्यादरम्यान गत महिन्यात एक करार झाला होता. जैतापूर प्रकल्प पुढे रेटण्यासाठी तांत्रिक आणि आर्थिक उपाययोजनांवर यात विचार करण्यात आला आहे. अरेव्हाने लॉर्सन अ‍ॅण्ड टुब्रोसोबतही एक करार केला होता. याअंतर्गत अणुभट्ट्यांसाठीच्या उपकरणांची निर्मिती केली जाऊ शकते. या करारांमुळे केवळ प्रकल्पास आर्थिक वा तांत्रिक गती मिळणार नाही तर भारतीय नियामक, अणुऊर्जा नियामक बोर्डाच्या दिशानिर्देशानुसार अणुभट्ट्ी परवान्याबाबतच्या मुद्यांवर तोडगा काढण्यासही मदत मिळेल.भारतातील फ्रान्स दूतावासात कार्यरत अणु सल्लागार सुनील फेलिक्स यांनी सांगितले की, अणुभट्टीसाठी लागणारी ५० टक्के उपकरणे भारतात तयार होतील,अशी आमची अपेक्षा आहे. यामुळे उत्पादनखर्च मोठ्या प्रमाणात कमी होईल. भारत-फ्रान्स दोन्हींसाठी हा महत्त्वपूर्ण मुद्दा आहे. खर्च प्रति युनिट ६.५० पर्यंत गेल्यास आम्ही पुढे जाऊ शकणार नाही, हे भारताने आधीच फ्रान्ससमक्ष स्पष्ट केले आहे.प्रकल्पाचे काम सुरू होण्याबाबत विचारले असता, येत्या दोन वर्षांत हे काम सुरू व्हायला हवे, असे ते म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)