शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

दिल्लीपेक्षा मुंबईत महिला जास्त सुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 02:37 IST

महिलांच्या सुरक्षेच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी विविध विभाग, नागरी संस्थांबरोबर काम करीत आहोत. सर्व विभागांच्या सहयोगी प्रयत्नांमध्ये विश्वास आहे

मुंबई : महिलांच्या सुरक्षेच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी विविध विभाग, नागरी संस्थांबरोबर काम करीत आहोत. सर्व विभागांच्या सहयोगी प्रयत्नांमध्ये विश्वास आहे. सार्वजनिक ठिकाणी महिला सुरक्षित असतील, यासाठी कायम प्रयत्नशील असल्याने दिल्लीपेक्षा आजही मुंबईत महिला जास्त सुरक्षित आहे, असे प्रतिपादन महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.‘सेव्ह द चिल्ड्रन’ या मुले आणि महिलांच्या हक्कासंदर्भात काम करणाऱ्या संस्थेतर्फे ‘भारतातील मुलींचे जग, सार्वजनिक ठिकाणी असलेल्या मुलींच्या सुरक्षेबद्दल अभ्यास’ हा अहवाल मंगळवारी प्रकाशित झाला.या महाराष्ट्र केंद्री अभ्यासात मुंबई महानगरपालिका, नांदेड महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिका (मोठी शहरे), बारामती व लोणावळा यांसारख्या छोट्या शहरांमधील पौगंडावस्थेतील ५०९ मुली, पौगंडावस्थेतील १०९ मुलगे, १३५ पालक आणि४२ तरुणींच्या मुलाखती घेण्यात आल्या.धोरणात्मक सुधारणा, पोलीस दलात अधिक महिलांचा समावेश, सार्वजनिक ठिकाणी पुरेशी प्रकाश व्यवस्था, स्वयंसाहाय्य गट, बालगट, मातांचे गट या सामाजिकसाहाय्य गटांचा अधिक चांगल्या प्रकारे विकास करणे. टॅक्सी व बस चालकांसह सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांमधील सर्व चालकांना लैंगिक प्रशिक्षण आणि मुलींच्या सुरक्षेततेसाठी अधिक स्रोत उपलब्ध होण्याची आवश्यकता या अहवालात नमूद करण्यात आली आहे. या अभ्यासातील सर्वेक्षण आसाम, दिल्ली-एनसीआर, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगण आणि पश्चिम बंगाल राज्यांमध्ये करण्यात आले.सार्वजनिक ठिकाणी प्रत्येक मुलीला सुरक्षित वाटण्याचा हक्क आहे. या हक्काचे उल्लंघन होणार नाही आणि ही मुले सुरक्षितपणे कुठेही हिंडू-फिरू शकतील, याची आपण खातरजमा केली पाहिजे. आपण अधिक संवेदनशील होणे गरजेचे आहे आणि पालकांसह विविध भागधारकांचे सबलीकरण केले पाहिजे व मुलांच्या तक्रारी त्यांनी गांभीर्याने घ्याव्यात, जेणेकरून मुलांना सुरक्षित वाटेल आणि त्यांचा कायद्यावर विश्वास असेल.- संजय शर्मा, सेव्ह द चिल्ड्रन, महाराष्ट्र प्रमुख