शहरं
Join us  
Trending Stories
1
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
2
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
3
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
4
'निवडणूक आयोग मला शपथपत्र मागतो; मी संसदेत शपथ घेतलीये', राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
5
Raksha Bandhan 2025 SIP Gift: केवळ चॉकलेट मिठाई नको! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'हे' आर्थिक गिफ्ट
6
354 डब्बे, 7 इंजिन अन् 4.5 किमी लांबी; या राज्यात धावली देशातील सर्वात लांब मालगाडी ‘रुद्रास्त्र’
7
'मंजिल आने वाली है...' कोडवर्ड देत पतीला कायमचं संपवलं; प्रियकरासोबत पत्नीनं रचलं क्रूर षडयंत्र
8
हृदयद्रावक! ढगफुटीमुळे भाऊ बेपत्ता, आता मी कोणाला राखी बांधू?; बहिणीने फोडला टाहो
9
पत्रिका पाहून लग्न करावं का? तेजश्री प्रधानचं लग्नसंस्थेवर भाष्य; म्हणाली, "पूर्वजांनी लिहून ठेवलंय..."
10
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC च्या स्टॉकमध्ये हेवी बाईंग; मोतीलाल ओसवालपासून अनेक ब्रोकरेज बुलिश
11
जंगलात रील बनवायला गेले अन् तोंड सुजवून आले! चार जण गंभीर; नेमकं काय घडलं?
12
Abu Azmi: "माझ्या मतदारसंघातही मतांची चोरी", राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर अबू आझमींची प्रतिक्रिया
13
मतचोरीचा आरोप, निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह; प्रेझेंटेशनवरून शरद पवारांचा राहुल गांधींना सल्ला
14
तिकडे उद्धव ठाकरे दिल्लीत, इथे नाराज पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; ठाकरे गटात बाहेरच्यांची लुडबुड?
15
भारताच्या जमिनीवरून 'या' देशाच्या राष्ट्रपतींनी चीनला दिली थेट युद्धाची धमकी, काय घडलं?
16
लय भारी! Instagram युजर्सची धमाल; Repost, Maps, Friends फीचर्सचा मजेदार अनुभव
17
१४% आपटला हा शेअर, मजबूत Q1 निकालानंतरही जोरदार विक्री; यादरम्यान एक्सपर्टनं वाढवलं टार्गेट प्राईज
18
'शपथ पत्रावर सही करा नाहीतर देशाची माफी मागा'; निवडणूक आयोगाने राहुल गांधींना दिले दोन पर्याय
19
पीएम मोदी मोठा निर्णय घेणार; अमेरिकेच्या ५० टक्के कर आकारणीबाबत मंत्रिमंडळाची बैठक
20
"मी विधवा झाली", पत्नीच्या डोळ्यासमोर पतीची हत्या; हुमा कुरेशीच्या वहिनीने सांगितलं काय घडलं?

विजयाचा तिरंगा फडकवीन किंवा तिरंग्यामध्ये लपेटून येईन - शहीद कॅप्टन बात्रा

By admin | Updated: July 26, 2016 13:44 IST

विजयाचा तिरंगा फडकवून येईन किंवा त्यामध्ये लपेटून येईन हे शब्द होते शहीद कॅप्टन विक्रम बात्राचे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २६ - विजयाचा तिरंगा फडकवून येईन किंवा त्यामध्ये लपेटून येईन हे शब्द होते शहीद कॅप्टन विक्रम बात्राचे. कारगिल युध्दावर निघण्यापूर्वी विक्रमचा मित्राबरोबर हा संवाद झाला होता. भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध सुरु झाल्यानंतर पाच आठवडयांनी कॅप्टन विक्रम बात्राला तोलोलिंग जवळील १७ हजार फूट उंचीवरील शिखर ५१४० ताब्यात घेण्याचे आदेश मिळाले. 
 
पाकिस्तानी घुसखोर या शिखरावर बंकरमध्ये दबा धरुन बसले होते. शत्रूला चकवण्यासाठी कॅप्टन बत्राने दुर्मिळ बाजूने शिखरावर चढून जाण्याचा निर्णय घेतला. बत्रा आणि त्यांचे पाच सहकारी कडा चढून शिखराच्या जवळ पोहोचले असताना पाकिस्तानी सैन्याने गोळीबार सुरु केला. त्या परिस्थितीतही विक्रम बात्राची टीम शिखरावर पोहोचली आणि शत्रूच्या ठिकाणावर ग्रेनेड हल्ला केला.
आणखी वाचा 
 
विक्रम बात्रांनी एकटयाने तीन घुसखोरांना कंठस्नान घातले. या चकमकीत कॅप्टन बात्रा गंभीर जखमी झाले. २० जून १९९९ च्या पहाटे ३.३० वाजता कॅप्टन बात्रांच्या टीमने शिखर ५१४० ताब्यात घेतले. त्यांच्या टीमने एकूण आठ घुसखोरांना कंठस्नान घातले. 
 
 
सात जुलै १९९९ रोजी कॅप्टन बात्रावर तातडीने शिखर ४८७५ ताब्यात घेण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. ही अत्यंत कठिण लढाई होती. १६ हजार फूट उंचीवर पाकिस्तानी सैन्य नेम धरुन बसले होते. एका जखमी अधिका-याची सुटका करण्याची जबाबदारीही बत्रावर होती. 
 
या दरम्यान बत्राने सोबत असलेल्या जवानाला तुला मुलेबाळे आहेत तू बाजूला हो असे म्हणत पाकिस्तानी घुसखोरांना अंगावर घेतले. यावेळी झालेल्या गोळीबारात कॅप्टन बत्रा शहीद झाले. 'जय माता दी' हे कॅप्टन बत्रांचे शेवटचे शब्द होते. कॅप्टन बत्रा यांनी डोंगराळ भागातील अत्यंत कठिण लढाई लढली. मरणोत्तर त्यांना परमवीर चक्र या सर्वोच्च पदकाने सन्मानित करण्यात आले. वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी हा वीर जवान देशासाठी शहीद झाला.