शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
5
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
6
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
7
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
8
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
9
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
10
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
11
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
12
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
13
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
14
केंद्र सरकार सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करणार; महाराष्ट्रातील खासदाराने केली होती मागणी
15
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
16
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
17
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
18
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
19
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा

विवेकानंद, बोस यांची सामग्री कमी का केली?

By admin | Updated: January 25, 2016 01:49 IST

स्वामी विवेकानंद, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासारख्या राष्ट्रीय नेत्यांवरील सामग्रीला कात्री का? असा सवाल करीत केंद्रीय माहिती आयोगाने

नवी दिल्ली : स्वामी विवेकानंद, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासारख्या राष्ट्रीय नेत्यांवरील सामग्रीला कात्री का? असा सवाल करीत केंद्रीय माहिती आयोगाने (सीआयसी) एनसीईआरटीला रविवारी चांगलेच फैलावर घेतले. याबाबत स्पष्टीकरण देण्याचे आदेश सीआयसीने एनसीईआरटीला दिले.स्वामी विवेकानंद यांच्यावरील इयत्ता बारावीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील सामग्री १२५० शब्दांवरून घटवून ३७ शब्द करण्यात आली. इयत्ता आठवीच्या पाठ्यपुस्तकातून विवेकानंदांचा धडा पूर्णपणे गाळला गेला, असे का? असा सवाल सीआयसीने एनसीईआरटीला केला. शिवाय याबाबत खुलासा करण्याचे आदेश दिले. जयपूरचे सूर्यप्रताप सिंह राजावत यांनी माहिती आयुक्त श्रीधर आर्चायुलू यांच्यासमक्ष यासंदर्भात एक याचिका दाखल केली होती. एनसीईआरटीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांमधून ३६ राष्ट्रनेते आणि चंद्रशेखर आझाद, अशफाकउल्ला खान, बटुकेश्वर दत्त, रामप्रसाद बिस्मिल्ल यासारख्या क्रांतिकारकांवरील सामग्री वा धडे गाळण्यात आल्याचा दावा राजावत यांनी आपल्या याचिकेत केला आहे.