शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
4
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
5
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
6
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
7
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
8
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
9
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
10
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
11
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
12
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
13
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
14
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
15
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
16
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
17
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
18
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
19
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
20
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!

जीडीपी वाढला मात्र रोजगार का नाही?

By admin | Updated: January 14, 2017 00:06 IST

सन २००४ ते १४ दरम्यान देशाच्या जीडीपीमध्ये वाढ झाल्याचे सांगितले जाते. १९९९ ते २००४ या कालावधीत साडेपाच कोटी लोकांना नोकर्‍या उपलब्ध झाल्या होत्या. तर जीडीपी वाढल्यानंतर केवळ २७ लाख नोकर्‍या उपलब्ध झाल्या आहेत. जीडीपीमध्ये वाढ होत असताना नोकरी, रोजगार, व्यापार व व्यवसायामध्ये वाढ का झाली नाही. शेतकर्‍यांच्या आत्महत्यांमध्ये का वाढ झाली. या काळात सोन्याचे भाव हे ३०० टक्के तर जमिनीचे भाव ३१५ टक्क्यांनी वाढले.

सन २००४ ते १४ दरम्यान देशाच्या जीडीपीमध्ये वाढ झाल्याचे सांगितले जाते. १९९९ ते २००४ या कालावधीत साडेपाच कोटी लोकांना नोकर्‍या उपलब्ध झाल्या होत्या. तर जीडीपी वाढल्यानंतर केवळ २७ लाख नोकर्‍या उपलब्ध झाल्या आहेत. जीडीपीमध्ये वाढ होत असताना नोकरी, रोजगार, व्यापार व व्यवसायामध्ये वाढ का झाली नाही. शेतकर्‍यांच्या आत्महत्यांमध्ये का वाढ झाली. या काळात सोन्याचे भाव हे ३०० टक्के तर जमिनीचे भाव ३१५ टक्क्यांनी वाढले.
नोटाबंदीनंतर बँकेत पैसा आला
अमेरिकेत १०० डॉलर हे सर्वात मोठे चलन आहे. १०० डॉलरच्या नोटेचा व्यवहार केल्यानंतर त्याची तत्काळ चौकशी केली जाते. आपल्याकडे मात्र दुदैवाने तसे नाही. आजही आपली मानसिकता ही सरकार काही करीत नाही आणि सरकारला आपण मॅनेज करू अशी आहे. मात्र नोटबंदीनंतर ही सर्व रक्कम बँकेत जमा होऊन व्यवहार ट्रेस करता येणार आहे. नोटाबंदीनंतर सरकार काम करीत आहे ही भीती आता आपल्या मनात निर्माण झाली आहे.
तर असंघटीत लोकांचा उद्रेक होईल
देशातील ८ टक्के नागरिक हे समृद्ध आहेत. ३० टक्के नागरिक हे प्रामाणिकपणे काम करणारी आहेत. तर ६० ते ६५ टक्के नागरिक हे असंघटीत आहेत. हा ८ टक्के वर्ग सप्टेंबरनंतर दिल्लीत बसून देशाच्या अर्थसंकल्पाचे नियोजन करीत असतो. त्यामुळे वर्षानुवर्षे ६० ते ६५ टक्के असंघटीत वर्ग हा समस्यांनी त्रस्त आहेत. या वर्गात भ्रष्टाचार, काळा पैसा याबाबत प्रचंड चीड आहे. त्यामुळे ही परिस्थिती वेळीच न सुधारल्यास असंघटीत लोकांचा उद्रेक होण्यास वेळ लागणार नाही.
नेते रस्त्यावर व सर्वसामान्य जनता घरात
नोटाबंदीनंतर काय? असा सर्वसाधारण प्रश्न उपस्थित केला जात आहे. आपण अनेक आंदोलन पाहिले. मात्र हे पहिले आंदोलन आहे की ज्यात नेते रस्त्यावर आहे आणि सर्वसामान्य जनता घरात आहे. भारतीय नागरिकांमध्ये शहानपण आहे. त्यांच्यात जगण्याची तीव्र इच्छा आहे. नोटबंदीबाबतची पूर्वपिठीका समजून घ्या लोक शिक्षण घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तत्पूर्वी भूषण पाटील यांनी समांतर अर्थव्यवस्था, काळ्या पैशांमुळे होणारे सामाजिक व आर्थिक परिणाम, अन्य देशांमधील रोख रकमेचे व्यवहार, गुंतागुंतीची कर आकारणी याबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर दीपक करंजीकर व भूषण पाटील यांनी उपस्थितांच्या शंकांचे निरसरण केले.