शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही काट मारली, तर मी पण काट मारणार"; अजित पवारांनी माळेगावकरांना दाखवली अर्थमंत्रालयाची ताकद
2
Mumbai Local: प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर आजपासून १२ दिवस विशेष रात्रकालीन ब्लॉक
3
"...त्यावर अमित शाहांना हसू आवरलं नाही"; जागा दाखवली म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेची शिंदेवर टीका
4
अदानी समूहानं तयार केल्या २ नव्या कंपन्या, काय करणार काम? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
5
IND vs SA : बुमराहनं मार्करमसाठी जाळं विणलं; पण KL राहुलनं स्लिपमध्ये झोपा काढत त्यावर पाणी फेरलं!
6
श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत अडचणीत, २५२ कोटींच्या ड्रग्स केसप्रकरणी मुंबई पोलिसांनी पाठवलं समन्स'
7
विनायक चतुर्थी २०२५: मार्गशीर्ष विनायक चतुर्थी ठरणार खास, गणेशकृपेने ९ राशींची पूर्ण होणार आस!
8
धक्कादायक! मोठ्या भावाने लहान भावाची हत्या केली, मृतदेह तलावात फेकून दिला
9
Tarot Card: लोभाला बळी पडू नका, मनाचा कौल घ्या; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
10
एअर शोचा व्हिडीओ पाहण्यासाठी वडील युट्यूबवर शोधत होते; अचानक विंग कमांडरांच्या मृत्यूची बातमी दिसली
11
पाकिस्तानच्या तुरुंगातील खलाशांना आणा, राज्य शासनाकडे मागणी; १८ मच्छीमार तुरुंगातच!
12
Mumbai: देवदर्शनाहून परत येताना मुलाचा ट्रेनमधून पडून मृत्यू; तब्बल १७ वर्षांनी पालकांना नुकसानभरपाई!
13
सूरज चव्हाणनंतर 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीचं लग्न ठरलं, बॉयफ्रेंडसोबत मार्चमध्ये अडकणार विवाहबंधनात?
14
Maratha Reservation: मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची आवश्यकता तरी काय? उच्च न्यायालयात युक्तिवाद 
15
४९०, ५१० किंवा ५२० रुपयांचं पेट्रोल-डिझेल टाकल्यानं फरक पडतो का? फसवणुकीपासून वाचायचं असेल तर 'या' २ गोष्टींकडे लक्ष द्या
16
IND vs SA 2nd Test : पंतही ठरला कमनशिबी! टीम इंडिया 'या' दोन बदलासह उतरली मैदानात
17
Labour law: वेळेत पगार, ओव्हरटाइमसाठी दुप्पट पैसे, महिलांना समान वेतन; नवे कामगार कायदे लागू!
18
भारताविरुद्ध कारवायांसाठी पाकिस्तान बांगलादेशचा वापर करत असल्याचा आरोप; आयएसआयकडून तरुणांना प्रशिक्षण
19
Nerul: 'महाराजांवर राजकारण नको', गणेश नाईकांची अमित ठाकरेंवरील गुन्हा मागे घेण्याची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

किसका साथ किसका विकास ? ज्योतीरादित्य सिंधियांचा भाजपाला सवाल

By admin | Updated: February 24, 2016 15:52 IST

लोकसभेत आज जेएनयू आणि रोहीत वेमुला प्रकरणावरुन काँग्रेस नेते ज्योतीरादित्य सिंधिंया यांनी किसका साथ किसका विकास प्रश्न विचारत भाजपावर जोरदार टीका केली

ऑनलाइन लोकमत - नवी दिल्ली, दि. २४ - लोकसभेत आज जेएनयू आणि रोहीत वेमुला प्रकरणावरुन काँग्रेस नेते ज्योतीरादित्य सिंधिंया यांनी किसका साथ किसका विकास प्रश्न विचारत भाजपावर जोरदार टीका केली. रोहीत वेमुलावर कारवाई करण्यासाठी कुलगुरुंवर भाजपाचा दबाव होता असा आरोप ज्योतीरादित्य सिंधिया यांनी केला आहे.

जेएनयू प्रकरणावरुन भाजपावर निशाणा साधत राजनाथ सिंग यांनी जेएनयू वादाचं कनेक्शन हाफीज सईदशी कोणत्या आधारे जोडल ? हा प्रश्न उपस्थित केला. देशविरोधी घोषणांचं कोणीच समर्थन करत नाही मात्र फक्त घोषणा दिल्याने कोणी देशद्रोही ठरत नाही असंही ज्योतीरादित्य सिंधिया म्हणालेत. नथुराम गोडसेंचा जयजयकार करणा-यांविरोधा देशद्रोहाचा गुन्हा का नाही ? असा प्रश्नही ज्योतारादित्य सिंधिया यांनी विचारला. जेएनयूला सरकार नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. ५३ वर्ष आरएसएसच्या कार्यालयावर भारताचा झेंडा नाही फडकला आणि आता विद्यापीठांवर झेंडा फडकवत आहे म्हणत सरकारच्या विद्यापीठांवर झेंडा फडकवण्याचा निर्णयाचा विरोधदेखील केला आहे.