शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

आपत्तीचे व्यवस्थापन करणार कोण ?

By admin | Updated: April 6, 2015 02:23 IST

नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तीचे धोके कायम असल्याने आपत्ती व्यवस्थापनाचे महत्त्व वाढले आहे. या पार्श्वभूमीवर आपत्ती

नवी दिल्ली : न्यायपालिकेने धारणेवर आधारित निर्णय देण्यापासून दूर राहावे, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायाधीश आणि मुख्यमंत्र्यांच्या संयुक्त परिषदेला संबोधित करताना दिला.न्यायाधीशांना पवित्र मानले जात असून राजकीय वर्गाप्रमाणे त्यांना टीकेचा सामना करावा लागत नाही. त्यामुळेच त्यांनी अंतर्गत स्वयंमूल्यांकनाची यंत्रणा आणावी. न्यायालये मजबूत होत असताना न्यायपालिका परिपूर्ण बनावी जेणेकरून लोकांच्या अपेक्षांना उतरू शकेल, असेही ते म्हणाले. कायदा आणि घटनेच्या आधारावर निर्णय देणे सोपे आहे. धारणेच्या आधारावर निर्णय दिला जाऊ नय,े यासाठी सतर्क राहण्याची गरज आहे. न्यायपालिकेला पवित्र मानले जात असून ईश्वरानंतर दुसरे स्थान दिले जाते. स्वयंमूल्यांकनाचे आंतरिक तंत्र आवश्यक असून, ते एक कठीण कार्य आहे, असेही ते म्हणाले.राजकारणी भाग्यशाली आहेत, कारण लोक त्यांच्यावर नजर ठेवतात. आमचे मूल्यांकन लोक करतात. न्यायपालिका तेवढी भाग्यवान नाही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. न्यायाधीश कुणाला फाशीची शिक्षा ठोठावत असेल तरी ती व्यक्ती न्यायपालिकेवर विश्वास असल्याचेच सांगते. तेथे टीकेला खूप कमी वाव असतो. न्यायपालिकेने स्वयंमूल्यांकनाची यंत्रणा निर्माण करावी. त्यात सरकार आणि राजकारण्यांची कोणतीही भूमिका नसावी. अशी यंत्रणा समोर येणार नसेल तर न्यायपालिकेवर विश्वास किंचितही डळमळीत झाला तर देशाचे नुकसान होईल, असा इशाराही मोदींनी दिला.न्यायाधीश ईश्वरासमान लोक न्यायाधीशांना ईश्वरतुल्य मानतात. लोकांना न्यायपालिकेबाबत असलेली आस्था आजची नाही तर पारंपरिक आहे. ही आस्था आणखी तेजस्वी बनविण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)