शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

आपत्तीचे व्यवस्थापन करणार कोण ?

By admin | Updated: April 6, 2015 02:23 IST

नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तीचे धोके कायम असल्याने आपत्ती व्यवस्थापनाचे महत्त्व वाढले आहे. या पार्श्वभूमीवर आपत्ती

नवी दिल्ली : न्यायपालिकेने धारणेवर आधारित निर्णय देण्यापासून दूर राहावे, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायाधीश आणि मुख्यमंत्र्यांच्या संयुक्त परिषदेला संबोधित करताना दिला.न्यायाधीशांना पवित्र मानले जात असून राजकीय वर्गाप्रमाणे त्यांना टीकेचा सामना करावा लागत नाही. त्यामुळेच त्यांनी अंतर्गत स्वयंमूल्यांकनाची यंत्रणा आणावी. न्यायालये मजबूत होत असताना न्यायपालिका परिपूर्ण बनावी जेणेकरून लोकांच्या अपेक्षांना उतरू शकेल, असेही ते म्हणाले. कायदा आणि घटनेच्या आधारावर निर्णय देणे सोपे आहे. धारणेच्या आधारावर निर्णय दिला जाऊ नय,े यासाठी सतर्क राहण्याची गरज आहे. न्यायपालिकेला पवित्र मानले जात असून ईश्वरानंतर दुसरे स्थान दिले जाते. स्वयंमूल्यांकनाचे आंतरिक तंत्र आवश्यक असून, ते एक कठीण कार्य आहे, असेही ते म्हणाले.राजकारणी भाग्यशाली आहेत, कारण लोक त्यांच्यावर नजर ठेवतात. आमचे मूल्यांकन लोक करतात. न्यायपालिका तेवढी भाग्यवान नाही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. न्यायाधीश कुणाला फाशीची शिक्षा ठोठावत असेल तरी ती व्यक्ती न्यायपालिकेवर विश्वास असल्याचेच सांगते. तेथे टीकेला खूप कमी वाव असतो. न्यायपालिकेने स्वयंमूल्यांकनाची यंत्रणा निर्माण करावी. त्यात सरकार आणि राजकारण्यांची कोणतीही भूमिका नसावी. अशी यंत्रणा समोर येणार नसेल तर न्यायपालिकेवर विश्वास किंचितही डळमळीत झाला तर देशाचे नुकसान होईल, असा इशाराही मोदींनी दिला.न्यायाधीश ईश्वरासमान लोक न्यायाधीशांना ईश्वरतुल्य मानतात. लोकांना न्यायपालिकेबाबत असलेली आस्था आजची नाही तर पारंपरिक आहे. ही आस्था आणखी तेजस्वी बनविण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)