शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
4
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
5
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
6
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
7
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
9
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
10
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
11
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
12
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
13
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
14
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
15
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
16
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
17
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
18
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
19
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
20
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 

राणेंचा रोख कोणाकडे?

By admin | Updated: September 26, 2014 02:30 IST

गेल्या विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेसला ८२ जागा मिळाल्या होत्या. इतक्या जागांनी मुख्यमंत्री व पालकमंत्रिपदही मिळत नाही.

नाशिक : गेल्या विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेसला ८२ जागा मिळाल्या होत्या. इतक्या जागांनी मुख्यमंत्री व पालकमंत्रिपदही मिळत नाही. ते मिळवायचे असेल तर किमान १४५ जागा जिंकाव्या लागतात. तेवढ्या जिंकल्या असत्या तर आज कोणाची गरजही नव्हती; परंतु तशी परिस्थिती नाही म्हणून आघाडीचे बोलणे महाराष्ट्र हितासाठी चालू आहे. अशा परिस्थितीत स्वबळावर लढण्याची व मित्रपक्षाच्या विरोधात बोलण्याची वेळ नाही, असा सल्ला कॉँग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख नारायण राणे यांनी दिल्याने त्यांचा रोख नेमका कोणाकडे याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा झडू लागली आहे. उत्तर महाराष्ट्राच्या प्रचार शुभारंभप्रसंगी राणे यांनी पक्ष कार्यकर्त्यांसमक्ष आपली भावना बोलून दाखविली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यपद्धतीविरुद्ध बंड पुकारून थेट उद्योगमंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा पवित्रा घेणारे राणे यांना दिल्लीश्रेष्ठींनी कॉँग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुखपद देऊन शांत केले असले, तरी त्यामागे होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत राणे यांनी पक्षाला अपेक्षित यश मिळवून दिले तर मुख्यमंत्रिपद देण्याचे आश्वासन श्रेष्ठींनी दिल्याचा दावा राणे समर्थक करीत आहेत. त्यातूनच या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी कायम राहावी यासाठी राणे प्रयत्नशील असून, दोन्ही कॉँग्रेस एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे गेले तर आघाडीचे सरकार येऊ शकते व मुख्यमंत्रिपद आपल्याला मिळू शकते, असा राणे यांचा होरा आहे. (प्रतिनिधी)