शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
5
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
6
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
7
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
8
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
9
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
10
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
11
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
12
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
13
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
14
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
15
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
16
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
17
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
18
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
19
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
20
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?

‘कुठे आहेत नोकऱ्या?’ हा भारतीयांचाही सवाल आहे; राहुल गांधींचा गडकरींना टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 04:57 IST

कुठे आहेत नोक-या हा प्रश्न केंद्रीय मंत्री नितीन गडकरीच नव्हे तर प्रत्येक भारतीय नागरिक विचारत आहे असा टोला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी लगावला आहे.

नवी दिल्ली : कुठे आहेत नोक-या हा प्रश्न केंद्रीय मंत्री नितीन गडकरीच नव्हे तर प्रत्येक भारतीय नागरिक विचारत आहे असा टोला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी लगावला आहे. महाराष्ट्रामध्ये आरक्षणासाठी मराठा समाजाचे आंदोलन सुरु आहे. आरक्षणाची मागणी अन्य समाजांकडूनही होत आहे. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद येथे पत्रकारांनी शनिवारी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नितीनगडकरी म्हणाले होते की, एक क्षण असे समजू की या सर्वांना आरक्षण दिले पण सध्या नोकºयाच उपलब्ध नाहीत. माहिती तंत्रज्ञानामुळे बँकेतील नोकºया कमी झाल्या आहेत. सरकारी पदांसाठी होणारी भरतीही थांबली आहे. त्यामुळे कुठे आहेत नोकºया अशी अवस्था आहे. गडकरींच्या या उद्गारांवर भाष्य करताना राहुल गांधी यांनी एका टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे की, गडकरी यांनी उपस्थित केलेला प्रश्न वाजवी आहे. प्रत्येक भारतीय नागरिक हाच प्रश्न विचारत आहे. गडकरींच्या उद्गारांची वृत्तपत्रात प्रसिद्ध बातमीही या टिष्ट्वटसोबत त्यांनी जोडली आहे. रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासंदर्भात नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणूक प्रचारात जी आश्वासने दिली होती त्यांची पूर्तता मात्र त्यांना सत्तेत आल्यापासून आतापर्यंत अजिबात करता आलेली नाही अशी टीका काँग्रेसकडून सातत्याने करण्यात येत आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी