शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

‘कुठे आहेत नोकऱ्या?’ हा भारतीयांचाही सवाल आहे; राहुल गांधींचा गडकरींना टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 04:57 IST

कुठे आहेत नोक-या हा प्रश्न केंद्रीय मंत्री नितीन गडकरीच नव्हे तर प्रत्येक भारतीय नागरिक विचारत आहे असा टोला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी लगावला आहे.

नवी दिल्ली : कुठे आहेत नोक-या हा प्रश्न केंद्रीय मंत्री नितीन गडकरीच नव्हे तर प्रत्येक भारतीय नागरिक विचारत आहे असा टोला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी लगावला आहे. महाराष्ट्रामध्ये आरक्षणासाठी मराठा समाजाचे आंदोलन सुरु आहे. आरक्षणाची मागणी अन्य समाजांकडूनही होत आहे. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद येथे पत्रकारांनी शनिवारी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नितीनगडकरी म्हणाले होते की, एक क्षण असे समजू की या सर्वांना आरक्षण दिले पण सध्या नोकºयाच उपलब्ध नाहीत. माहिती तंत्रज्ञानामुळे बँकेतील नोकºया कमी झाल्या आहेत. सरकारी पदांसाठी होणारी भरतीही थांबली आहे. त्यामुळे कुठे आहेत नोकºया अशी अवस्था आहे. गडकरींच्या या उद्गारांवर भाष्य करताना राहुल गांधी यांनी एका टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे की, गडकरी यांनी उपस्थित केलेला प्रश्न वाजवी आहे. प्रत्येक भारतीय नागरिक हाच प्रश्न विचारत आहे. गडकरींच्या उद्गारांची वृत्तपत्रात प्रसिद्ध बातमीही या टिष्ट्वटसोबत त्यांनी जोडली आहे. रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासंदर्भात नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणूक प्रचारात जी आश्वासने दिली होती त्यांची पूर्तता मात्र त्यांना सत्तेत आल्यापासून आतापर्यंत अजिबात करता आलेली नाही अशी टीका काँग्रेसकडून सातत्याने करण्यात येत आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी