शहरं
Join us  
Trending Stories
1
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
2
कराड आमचे दैवत...; पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर
3
अभिनेता विजयला सोबत घेण्याचा भाजपाचा प्रयत्न; चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर समोर आली नवीन रणनीती
4
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
5
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
Gensol Engineering Ltd: ₹२४०० वरुन ₹४१ वर आला 'हा' शेअर, आता ट्रेडिंग झालं बंद; संकटात कंपनी, तुमच्याकडे आहे का शेअर?
7
WhatsApp वापरकर्त्यांची प्रतीक्षा संपली! फक्त नंबर डायल करा आणि कॉल करा, नवीन फिचर आले
8
डोक्याला ताप! दिवसभर इन्स्टाग्रामवर रील बनवायची बायको; नवरा ओरडल्यावर मुलासह गायब
9
"बेबी, स्वीटी, तू माझ्यासोबत...!" विद्यार्थीनीसोबत एवढ्या घाणेरड्या गप्पा, समोर आलं चैतन्यानंदचं घृणास्पद चॅट
10
TATA Motors च्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; डीमर्जरची तारीख आली समोर, एकावर १ शेअर मिळणार
11
IMD: बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ धडकणार; ओडिशा किनारपट्टीला धोका!
12
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
13
IND vs WI : जादूगर आला अन् जादू दाखवून गेला! काही कळायच्या आत कुलदीपनं कॅरेबियन बॅटरचा खेळ केला खल्लास (VIDEO)
14
इस्रायलने ग्रेटा थनबर्गसह पाकिस्तानच्या माजी खासदाराला पकडले; गाझाकडे जात असताना समुद्रात अनेक जहाजं रोखली
15
हायप्रोफाईल चोर! विमानानं दिल्लीला जायचे अन् कार चोरायचे; ५ आलिशान कारसह ८३ लाखांचा माल जप्त
16
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
17
Video - "माझ्यासाठी सरकारी नोकरी विष, मी खूप थकलीय"; सायकोलॉजिस्ट ढसाढसा रडली
18
Delhi Encounter: कॉमेडियन मुनव्वर फारुकीच्या हत्येचा कट, दिल्लीत धुमश्चक्री; गोल्डी बरार गँगच्या दोन शूटर्संना बेड्या
19
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
20
जगातल्या अब्जाधीश कलाकारांमध्ये शाहरुख खानचा दबदबा कायम; श्रीमंत अभिनेत्रींमध्ये जुही चावलाचा समावेश

शेतकऱ्यांसाठी ‘अच्छे दिन’ कधी?

By admin | Updated: September 11, 2015 05:31 IST

ओडिशात ‘किसान बचाओ’ पदयात्रेस सुरुवात करीत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी मोदी सरकारवर सडकून टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर

- राहुल गांधींचा सवाल

बारगड (ओडिशा) : ओडिशात ‘किसान बचाओ’ पदयात्रेस सुरुवात करीत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी मोदी सरकारवर सडकून टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवताना, शेतकऱ्यांसाठी ‘अच्छे दिन’ कधी येणार, असा बोचरा सवाल त्यांनी केला. मोदी सरकार शेतकऱ्यांकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. पश्चिम ओडिशाच्या बारगड जिल्ह्णाच्या देबहाल येथून राहुल यांनी ‘किसान बचाओ’ पदयात्रेला सुरुवात केली. गरिबीमुळे जीवनयात्रा संपविणारे सानंद कथार या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांचे सांत्वन केल्यानंतर राहुल यांनी पदयात्रेस प्रारंभ केला. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून शेतकरी आत्महत्येचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. मोदी सरकारने बळीराजाला वाऱ्यावर सोडले आहे. शेतकऱ्यांकडून जमिनी बळकावून त्या कार्पोरेट घराण्यांच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव आहे. - राहुल गांधी