शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
3
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
4
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
5
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
6
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
7
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
8
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
9
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
10
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
11
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
12
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
13
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
14
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
15
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
16
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
17
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
18
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
19
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
20
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार

शेतकऱ्यांसाठी ‘अच्छे दिन’ कधी?

By admin | Updated: September 11, 2015 05:31 IST

ओडिशात ‘किसान बचाओ’ पदयात्रेस सुरुवात करीत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी मोदी सरकारवर सडकून टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर

- राहुल गांधींचा सवाल

बारगड (ओडिशा) : ओडिशात ‘किसान बचाओ’ पदयात्रेस सुरुवात करीत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी मोदी सरकारवर सडकून टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवताना, शेतकऱ्यांसाठी ‘अच्छे दिन’ कधी येणार, असा बोचरा सवाल त्यांनी केला. मोदी सरकार शेतकऱ्यांकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. पश्चिम ओडिशाच्या बारगड जिल्ह्णाच्या देबहाल येथून राहुल यांनी ‘किसान बचाओ’ पदयात्रेला सुरुवात केली. गरिबीमुळे जीवनयात्रा संपविणारे सानंद कथार या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांचे सांत्वन केल्यानंतर राहुल यांनी पदयात्रेस प्रारंभ केला. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून शेतकरी आत्महत्येचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. मोदी सरकारने बळीराजाला वाऱ्यावर सोडले आहे. शेतकऱ्यांकडून जमिनी बळकावून त्या कार्पोरेट घराण्यांच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव आहे. - राहुल गांधी