शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत ७४ टक्के मतदान

By admin | Updated: May 5, 2016 16:22 IST

मतदारांनी सकाळी ज्या पद्धतीने भरघोस मतदान केले तोच ओघ दुपरपर्यंत कायम राहिला आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत ७४.१५ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

ऑनलाइन लोकमत
कोलकता, दि. ५ : पश्‍चिम बंगालमध्ये शेवटच्या सहाव्या टप्प्यासाठी आज सकाळपासून सुरवात झाली. आज सकाळी ११ वाजेपर्यंत ४५.८८ टक्के मतदानाची नोंद झाली. मतदारांनी सकाळी ज्या पद्धतीने भरघोस मतदान केले तोच ओघ दुपारपर्यंत कायम राहिला आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत ७४.१५ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. सहा हजार ७७४ मतदान केंद्रांवर ५८ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
कुचबिहार जिल्ह्यातील सीमेवरील भागातील रहिवाशी स्वातंत्र्यानंतर यंदा प्रथमच मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या मतदानासाठी ५० हजार सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. 
निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याने सांगितले, की केंद्रीय सुरक्षा दलाच्या १२३ कंपन्या कुचबिहार जिल्ह्यात, तर १३८ कंपन्या ईस्ट मिदनापूर येथे तैनात केल्या जात आहेत. याशिवाय साडेचार हजार पोलिस कर्मचारी मदतीला असणार आहेत. दोन जिल्ह्यांत २५ मतदारसंघांसाठी निवडणूक होत आहे. जमावबंदी आदेश लागू करण्यात आले असून, शीघ्र कृती दलाच्या १८३ तुकड्या काल रात्रीपासून विविध मतदारसंघांत पाठविण्यात आल्या आहेत.