शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
4
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
5
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
6
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
7
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
8
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
9
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
10
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
11
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
12
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
13
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
14
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
15
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
16
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
17
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
18
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
19
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
20
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ

ेसंथारा बंदीवरील स्थगितीचे स्वागत

By admin | Updated: August 31, 2015 21:43 IST

जैन समाजात उत्साह : पुढील लढ्याची तयारी

जैन समाजात उत्साह : पुढील लढ्याची तयारी

नागपूर : जैन धर्मातील पवित्र संलेखना किंवा संथारा प्रथेवर बंदी आणणाऱ्या राजस्थान उच्च न्यायालयाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती आणल्याचे जैन समाजातून स्वागत करण्यात आले आहे. संथाराला आत्महत्या ठरविणाऱ्या राजस्थान उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा देशभरातील जैन समाजाने विरोध केला होता. यासंदर्भात देशव्यापी आंदोलनदेखील करण्यात आले. जैन समाजातील प्रतिनिधींनी या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी यावर सुनावणी करताना या निर्णयाला स्थगिती दिली. ही माहिती मिळताच जैन समाजात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. यासंदर्भात समाजातील मान्यवरांनी प्रतिक्रिया देत या निर्णयाचे स्वागत केले आहे.

संथारामुळे सत्व जागृत होते
संथारा ही जैन धर्मातील प्राचीन परंपरा आहे. आत्मशोध, आत्मसमाधी, तपसाधना या गोष्टी संथारामध्ये हळूहळू होतात. तसेच सत्व जागृत होते. यानंतरच संथाराची साधना होते. सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीमुळे जैन समाजाचा विजय झाला आहे. भारतभर जैन समाज विविध संप्रदायांमध्ये असला तरी त्यांची एकता आंदोलनामध्ये दिसून आली. जैन धर्मात आत्महत्येचे अस्तित्व स्वप्नातदेखील नाही असे मत जैन संत आचार्यश्री पूर्णचंद्र सुरीश्वरजी महाराज यांनी व्यक्त केले.

संथारा अध्यात्म व भावनेचा विषय
संथाराच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने राजस्थान उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देऊन योग्य केले आहे. या निर्णयाचे स्वागतच आहे. या निर्णयामुळे अल्पसंख्यक जैन समाजात आनंदाचे वातावरण आहे. संथारा जैन धर्माची भावना, अध्यात्म आणि स्वाभिमानाचा मुद्दा आहे असे प्रतिपादन मुनिश्री गिरनारसागरजी महाराज यांनी केले.