शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
2
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
3
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
4
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
5
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
6
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
7
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
8
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
9
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
10
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
11
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
12
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
13
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
14
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
15
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
16
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
17
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
18
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
19
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
20
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई

चीनचा दबाव धुडकावून भारत करणार दलाई लामांचे स्वागत

By admin | Updated: March 3, 2017 20:35 IST

दलाई लामांवरून चीनने दिलेला इशारा भारताने पुन्हा एकदा धुडकावून लावला आहे. दलाई लामांच्या अरुणाचल प्रदेशच्या दौऱ्यादरम्यान भारत चीनचा

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 3 - दलाई लामांवरून चीनने दिलेला इशारा भारताने पुन्हा एकदा धुडकावून लावला आहे. दलाई लामांच्या अरुणाचल प्रदेशच्या दौऱ्यादरम्यान भारत चीनचा विरोध धुडकावून लावत लामांचे स्वागत करणार आहे. दलाई लामा हे धार्मिक यात्रेसाठी अरुणाचल प्रदेशमध्ये येत आहेत, असे याबाबत भारताने स्पष्ट केले आहे. 
भारत एक धर्मनिरपेक्ष देश आहे आणि दलाई लामा यांना देशाच्या कुठल्याही भागात जाण्यापासून रोखले जाऊ शकन नाही, अशी भूमिका भारताकडून घेण्यात आली आहे. भारताच्या या भूमिकेमुळे भारत आणि चीनमधील संबंध अधिकच ताणले जाण्याची शक्यता आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत दहशतवादी मसूद अझहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्ताव आणि एनएसजीमधील भारताचे सदस्यत्व या दोन मुद्यांवरून दोन्ही देशामधील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला होता. आता भारताची दलाई लामांसंदर्भातील भूमिका ही चिथावणीखोर असल्याचा दावा चिनी प्रसारमाध्यमांनी केला असून, त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिकच बिघडतील, असे चिनी प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे.