शहरं
Join us  
Trending Stories
1
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
2
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
3
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
4
राजा रघुवंशी यांचा मृत्यू, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
5
LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या माहिती...
6
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
7
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
8
चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या
9
सावधान! कोरोना हातपाय पसरतोय, देशभरात ६०००हून अधिक रुग्ण; २४ तासांत 'इतक्या' लोकांचा मृत्यू
10
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
11
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
12
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
13
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
14
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
15
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
16
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
17
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
18
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
19
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
20
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे

व्यापमंमुळे आमची मान शरमेने झुकली

By admin | Updated: July 21, 2015 22:43 IST

केंद्रातील सत्ताधारी भाजपत सर्व काही ‘आॅलवेल’ नाही हे पक्षाचे ज्येष्ठ नेते शांता कुमार यांच्या पवित्र्याने उघड झाले आहे. विविध राज्यांतील भाजप

नवी दिल्ली : केंद्रातील सत्ताधारी भाजपत सर्व काही ‘आॅलवेल’ नाही हे पक्षाचे ज्येष्ठ नेते शांता कुमार यांच्या पवित्र्याने उघड झाले आहे. विविध राज्यांतील भाजप नेत्यांवरील भ्रष्टाचारांच्या आरोपांनी आमची मान शरमेने खाली गेली आहे, असे सांगत भ्रष्टाचाराच्या मुकाबल्यासाठी ‘लोकपाल’ची मागणी करणारा ‘लेटरबॉम्ब’ शांता कुमार यांनी टाकला आहे.हिमाचल प्रदेशचे भाजपचे ज्येष्ठ नेते व खासदार शांता कुमार यांनी या संदर्भात पक्षाध्यक्ष अमित शहा यांना पत्र लिहिले आहे. मंगळवारी खुद्द शांता कुमार यांनीच ही माहिती दिली. मी भाजप अध्यक्षांना पत्र लिहिले आहे भाजपने ऐतिहासिक विजय मिळवून सरकार स्थापन केले, शिवाय एक वर्षाचा कार्यकाळ यशस्वीरीत्या पूर्ण करून अनेक चांगली कामे केली. मात्र यानंतर अनेक ठिकाणी पक्षाच्या कामगिरीला काळिमा फासणारे प्रकार उघड होऊ लागले. राजस्थानपासून महाराष्ट्रापर्यंत भाजप नेत्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येऊ लागली. भाजप सरकारच्या कामगिरीने आमची मान उंचावली होती; पण या प्रकरणांमुळे आमची मान शरमेने खाली झुकली, असे शांता कुमार यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. भ्रष्टाचार रोखायचा असल्यास भाजपने लोकपालच्या धर्तीवर समिती नेमावी आणि नेत्यांवर कारवाईची प्रक्रिया सुरू करावी, अशी सूचनाही त्यांनी केली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)