शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

आम्हाला कोणाकडूनही देशभक्तीच्या प्रमाणपत्राची गरज नाही - असदुद्दीन ओवेसी

By admin | Updated: March 29, 2016 11:16 IST

आम्हाला कोणाकडूनही देशभक्तीचे प्रमाणापत्र मिळवण्याची गरज नाही असे एमआयएम नेते असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटले.

ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. २९ - 'कोणी गळ्यावर चाकू ठेवला तरीही भारत माता की जय म्हणणार नाही' या वक्तव्यामुळे वादाच्या भोव-यात सापडलेले एमआयएम पक्षाचे नेते व खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी ' आम्हाला कोणाकडूनही देशभक्तीचे प्रमाणापत्र मिळवण्याची गरज नाही' असे म्हटले आहे. सोमवारी लखनऊमधील एका सभेदरम्यान ते बोलत होते. विशेष म्हणजे या सभेपूर्वी झालेल्या पक्षबैठकीत त्यांनी 'हिंदुस्थान जिंदाबादा ' आणि 'जय हिंद' अशा घोषणा दिल्या. 
मुस्लिमांनी या देशासाठी खूप काही केले आहे, मोठे बलिदान दिले आहे असे सांगत फक्त ' भारतमाता की जय ' ही घोषणा न दिल्याने कोणी आमच्या देशभक्तीबाबत शंका घेऊ शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच ' आम्हाला कोणाकडूनही देशभक्तीच्या प्रमाणपत्राची गरज नाही' असेही सांगत आमच्या देशभक्तीवर शंका घेणारेच देशद्रोही असल्याचे ते म्हणाले. ' जे आमच्यावर शंका घेत आहेत त्यांचा १८५७ पासून स्वातंत्र्य मिळेपर्यंत कुठेच पत्ता नव्हता. या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आम्ही ( मुस्लिम) जीवाचे बलिदान दिले, आम्ही ब्रिटीशांकडे कधीच दयेची भीक मागितली नाही' असेही ओवेसींनी नमूद केले.