शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

नागरिक म्हणतात आम्ही आव्हाणेकर की जळगावकर...

By admin | Updated: March 14, 2016 00:20 IST

शिक्षक, पोलीस, ग्रामसेवक अशा शासकीय नोकरांची ही वस्ती आहे. ज्यांनी गृहनिर्माण सोसायटी स्थापन केली ते गायब आहेत. पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने लांबवरून पाणी आणावे लागते.

शिक्षक, पोलीस, ग्रामसेवक अशा शासकीय नोकरांची ही वस्ती आहे. ज्यांनी गृहनिर्माण सोसायटी स्थापन केली ते गायब आहेत. पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने लांबवरून पाणी आणावे लागते.
बबिता सुभाष मोरे, राजाराम नगर

........................
या भागात पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था नाही. रोज दोन ते तीन किलोमीटर अंतरावरून पाणी आणणे शक्य नसल्याने बोरींगचे पाणी पिण्यास सुरुवात केली आहे. वस्ती वाढत असल्याने बोरींगचे पाणी देखील पुरत नाही. पाण्याच्या सोयीसाठी आम्ही २५ हजार रुपये जादा मोजले आहे. मात्र आजपर्यंत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून दिलेली नाही.
विद्या सुरेश मोहता, राजाराम नगर
...................................................
आमचे घर हे आव्हाणे ग्रामपंचायत हद्दीत येते. मात्र आमचा सर्व व्यवहार हा जळगाव शहराशी संबधित आहे. त्यामुळे आम्ही आव्हाणेकर आहोत की जळगावकर हा प्रश्न आहे. ग्रामपंचायत असो की महापालिका आम्ही कर भरण्यासाठी तयार आहोत. मात्र आम्हाला पिण्याचे पाणी, वीज, गटारी या मुलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
कल्पना मधुकर बाविस्कर, राजाराम नगर
.............................................
पिण्याच्या पाण्याची या ठिकाणी स्वतंत्र व्यवस्था नसल्याने आम्हाला रेल्वे स्टेशन, शिवाजी नगर भागातून पाणी आणावे लागते. सकाळ व संध्याकाळी पिण्याचे पाणी आणण्याचा रोजचा दिनक्रम आहे. वाघ नगरच्या धर्तीवर राजाराम नगरात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था महापालिकेने करून द्यावी.
लखिचंद प्रकाश पाटील.
...............................................
तीन गृहनिर्माण सोसायटी स्थापन केल्यानंतर पदाधिकारी गायब आहेत. फोन लावावे तर फोन लागत नाही. उतारे सोसायटीच्या नावाने असल्याने वीज मीटर किंवा पिण्याचे पाण्याची मनपा किंवा ग्रामपंचायतीकडे मागणी केली जाते त्यावेळी अडचणी येत असतात.
नीलेश सिद्धार्थ इंगळे.