शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

५ दिवसांनी मिळणार पाणी

By admin | Updated: January 24, 2016 22:19 IST

पाणीपुरवठा आणखी दोन दिवस लांबणीवर बातमीत चौकट

पाणीपुरवठा आणखी दोन दिवस लांबणीवर बातमीत चौकट

इन्फो-
५ दिवसांनी मिळणार पाणी
शहरात दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यानुसार २३ रोजी नियमित वेळापत्रकानुसार ज्या भागात पाणीपुरवठा होणार होता, तेथे आता २६ रोजी पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. तर २४ रोजीचा पाणीपुरवठा २७ रोजी तर २५ रोजीचा पाणीपुरवठा २८ रोजी करण्यात येईल. पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक आधी एक दिवस व नंतर दोन दिवस असे तीन दिवसांनी पुढे ढकलले गेले आहे. म्हणजेच नागरिकांना तब्बल ५ दिवसांनी पाणीपुरवठा होणार आहे.

इन्फो-
पर्यायी व्यवस्थाच नाही; नागरिकांचे हाल होणार
शहरात दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यानुसार नागरिक पाण्याचा साठा करून ठेवतात. तो साठा एखादे दिवस पाणी आले नाही तरी पुरतो. मात्र दुरुस्तीच्या कामात विलंब झाल्याने एकदा पाणीपुरवठा झालेल्या भागात आता तब्बल ५ दिवसांनी पाणी मिळणार असल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. झोपडप˜ी भागात तर पाणी साठवण्याची पुरेसी सोय नसल्याने त्यांची रविवारपासूनच पाण्यासाठी भटकंती सुरू झालेली दिसून आली. मनपाकडून मात्र पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नसल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

इन्फो-
पर्यायी पाणीपुरवठा सुरूच-खडके यांचा दावा
शहरात पाणीटंचाईच्या काळात विहीरी, बोअरिंगवरून पाणीपुरवठ्याची योजना राबविण्यात आली होती. शहरातील ६०-६५ टक्के भागात ही योजना आजही कार्यान्वित असल्याचा दावा करीत त्याद्वारे नागरिकांना वापरासाठी पाणी उपलब्ध होईल, असे सांगितले. पिंप्राळा गावठाण, गवळीवाडा, वाल्मिकनगर, विठ्ठलपेठ आदी जास्त लोकवस्तीच्या भागात ही योजना सध्याही कार्यान्वित आहे. उर्वरीत भागात मात्र टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची सोय मनपाने केलेली नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे काय? असा सवाल उपस्थित होत आहे. तसेच पाणीपुरवठा अभियंता यांनी दावा केलेल्या टक्केवारीतही तथ्य नसून महाबळ, रामानंदनगर परिसर, किसनरावनगर, तसेच इतरही अनेक भागात अशी पर्यायी व्यवस्थाच नाही. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होणार आहे.

---- कोट---
शहरातील अनेक भागात पूर्वीची पर्यायी योजना कार्यान्वित आहे. ज्या भागात ही व्यवस्था नाही, विशेषत: झोपडप˜ी भागात बोअरिंग नसेल अशा भागात अडचण निर्माण होईल. तेथे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची सूचना केली जाईल. कॉलनी एरियात नागरिकांकडे स्वत:चे बोअरिंग, विहिर असल्याने जास्त अडचण येणार नाही.
-नितीन ल‹ा,
नेते, खाविआ