शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

पाणी पिण्यावरून झाला वाद, तरूणाला धावत्या ट्रेनच्या खिडकीला लटकवले

By admin | Updated: March 29, 2016 10:32 IST

पिण्याच्या पाण्याच्या मुद्यावरून झालेल्या वादानंतर तीन माणसांनी एका तरूणाला बेदम मारहाण करून त्याला धावत्या ट्रेनच्या खिडकीला बांधून ठेवल्याची घटना मध्य प्रदेशमध्ये घडली.

ऑनलाइन लोकमत
इटारसी, दि. २९ - पिण्याच्या पाण्याच्या मुद्यावरून झालेल्या वादानंतर तीन माणसांनी एका तरूणाला बेदम मारहाण करून त्याला धावत्या ट्रेनच्या खिडकीला बांधून ठेवल्याची घटना मध्य प्रदेशमधील इटारसी येथे घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात २५ मार्च रोजी ही घटना घडली, मात्र आता त्याचे फोटो समोर आले आहेत. 
सुमीत काछी असे पीडित तरूणाचे नाव असून तो जबलपूरचा रहिवासी आहे. कामानिमित्त तो मुंबईत राहतो. २५ मार्च रोजी सुमीत जबलपूरहून पाटलीपुत्र लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेसमध्ये चढला. प्रवासादरम्यान खूप तहान लागल्याने सुमीतने त्याच्याच बोगीतील एका दुस-या प्रवाशाच्या बाटलीतून थोडे पाणी प्यायले. यावरून सुमीतच व गाडीतील इतर तीन व्यक्तीचा वाद झाल, ज्याचे पर्यवसन भांडणात झाले. त्यानंतर त्या तीन व्यक्तींनी सुमीतला बेल्टने बेदम मारहाण केली आणि एवढेच नव्हे तर त्याला ट्रेनच्या खिडकीला बांधून ठेवले. ही गाडी जबलपूरनंर थेट इटारसीला थांबते, त्सुयामुळे सुमीत अनेक तास धावत्या गाडीत खिडकीला त्याच अवस्थेत लटकला होता.  
याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.