शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

कचरा जाळणे- जोड

By admin | Updated: February 22, 2016 00:04 IST

शहरातील कोर्ट चौक, ललित कला भवन, जिल्हा बँकेजवळ, रत्नाकर नर्सरी, अजिंठा चौफुली ते इच्छादेवी मंदिर, बहिणाबाई उद्यान, रिंगरोडवर ठिकठिकाणी, रामानंद नगर, म्युन्सिपल कॉलनी अशा वेगवेगळ्या भागात मोठ्या प्रमाणात कचरा जाळण्यात येतो. यामध्ये इच्छादेवी ते अजिंठा चौफुलीदरम्यान सतत कचर्‍यामधून धूर निघत असतो. यात कोठे कचरा कुंडीतील कचरा जाळला जातो तर कोठे कचरा कुंडीच्या बाजूला असलेला कचरा तेथेच पेटविला जातो.

शहरातील कोर्ट चौक, ललित कला भवन, जिल्हा बँकेजवळ, रत्नाकर नर्सरी, अजिंठा चौफुली ते इच्छादेवी मंदिर, बहिणाबाई उद्यान, रिंगरोडवर ठिकठिकाणी, रामानंद नगर, म्युन्सिपल कॉलनी अशा वेगवेगळ्या भागात मोठ्या प्रमाणात कचरा जाळण्यात येतो. यामध्ये इच्छादेवी ते अजिंठा चौफुलीदरम्यान सतत कचर्‍यामधून धूर निघत असतो. यात कोठे कचरा कुंडीतील कचरा जाळला जातो तर कोठे कचरा कुंडीच्या बाजूला असलेला कचरा तेथेच पेटविला जातो.

कोट...
उघड्यावर कचरा जाळणे म्हणजे आजारास निमंत्रण देणे आहे. यामुळे सर्दी, शिंका येणे, डोके दुखणे यासह दमा सारखे गंभीर आजार होऊ शकतात.
-डॉ. दीपक पाटील.

कचर्‍यातून निघणार्‍या धुरामुळे दमा, अस्थमाचा त्रास मोठ्या प्रमाणात वाढतो.शिवाय ह्रदयावरील दाब वाढला जातो. फुफ्फुसाचे आजारही यामुळे होऊ शकतात. यासाठी कचर्‍याची व्यवस्थित विल्हेवाट लावणे गरजेचे आहे.
डॉ. सुनील थत्ते.

उघड्यावर कचरा जाळल्याने प्रदूषण वाढून श्वास घेण्यास त्रास होतो. दमा व इतर गंभीर आजार यामुळे होऊ शकतात. उघड्यावर कचरा जाळू नये.
- डॉ. सुषमा आडवाणी

कचर्‍यातून निघणार्‍या धुरामुळे ॲलर्जी वाढते. नाक, फुफ्फुसाचे आजार वाढतात. वारंवार इन्फेक्शन होते.
- डॉ. विद्याधर दातार.