शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B व्हिसा पार्श्वभूमीवर एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
4
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
5
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
6
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
7
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
8
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
9
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
10
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
11
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
12
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
13
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
14
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
15
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
16
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
17
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
18
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
19
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
20
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  

नोंदणी नाकारणाऱ्या आधार केंद्रांना इशारा

By admin | Updated: July 5, 2017 00:47 IST

आधार नोंदणी केंद्रांकडून तांत्रिक कारण देऊन नोंदणी नाकारण्याचे प्रकार वाढत असून, या प्रकरणी आधार प्राधिकरण ‘यूआयडीएआय’ने अशा

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : आधार नोंदणी केंद्रांकडून तांत्रिक कारण देऊन नोंदणी नाकारण्याचे प्रकार वाढत असून, या प्रकरणी आधार प्राधिकरण ‘यूआयडीएआय’ने अशा सर्व केंद्रांना गंभीर इशारा दिला आहे. तांत्रिक बिघाडाचे कारण देऊन आधार नोंदणी नाकारणे ‘भ्रष्ट कृत्य’ म्हणून गृहीत धरले जाईल, असे यूआयडीएआयने म्हटले आहे.आधार प्राधिकरणाचे सीईओ अजय भूषण पांडे यांनी सांगितले की, नोंदणी केंद्रचालकांना परवान्याचे दर १0 दिवसांनी नूतनीकरण करून घ्यावे लागते. सेवा देण्यास पात्र असल्याचे प्रमाणित करून घ्यावे लागते, अशा स्थितीत तांत्रिक बिघाडाचा प्रश्नच निर्माण होत नाही. तांत्रिक बिघाडाचे कारण देणे म्हणजे केंद्राची पात्रता नाही हे मान्य करणे आहे. त्यामुळे अशा प्रकारे तांत्रिक कारण देऊन कोणाही नोंदणी करू इच्छिणाऱ्या नागरिकास परत पाठविता येणार नाही.पांडे म्हणाले की, आमच्याकडे नोंदणीकृत असलेल्या अनेक आधार केंद्रांबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत. काही ना काही कारणे पुढे करून आधार ही केंद्रे नागरिकांना आधार नोंदणी करण्याचे नाकारत आहेत, अशा प्रकारांना भ्रष्ट कृत्य म्हणून गृहीत धरले जाईल.पांडे यांनी म्हटले की, आधार केंद्रचालक आमच्याकडे स्वत:च्या केंद्राची नोंदणी करतात. तसेच दर १0 दिवसांनी नोंदणी नूतनीकृत करतात. ते जेव्हा नोंदणी करतात, तेव्हा त्यांचे यंत्र काम करीत असून नागरिकांची नोंदणी करण्यास ते सक्षम आहेत, असे गृहीत धरले जाते. असे असताना केंद्रचालक लोकांना नोंदणी न करता परत कसे काय पाठवू शकतात?२५ हजार केंद्रेआधारची नोंदणी करण्यासाठी देशभरात २५ हजार केंद्रे कार्यरत आहेत. सध्या ही आधार केंद्रे चालकांच्या मालकीच्या इमारतीत चालविली जातात. ही केंद्रे येत्या काही आठवड्यांत सरकारी आणि पालिकांच्या इमारतींत स्थलांतरित करण्यात येणार आहेत. यापुढे आधार नोंदणी सरकारी कार्यालयांमध्येच केली जाणार आहे. तसे सरकारतर्फे जाहीरही करण्यात आले आहे.