शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

शेतात बैल गेल्याच्या कारणावरुन विळ्याने वार

By admin | Updated: October 21, 2016 00:17 IST

जळगाव: शेतात बैलाचा पाय पडल्याने त्यात कापसाचे नुकसान झाल्याच्या कारणावरुन दगडू देवराम पाटील व अलका दगडू पाटील यांनी रवींद्र नामदेव पाटील यांच्या पोटावर विळ्याने वार केल्याची घटना धानवड तांडा ता.जळगाव येथे १४ ऑक्टोबर रोजी दुपारी अडीच वाजता घडली होती. याप्रकरणी गुरुवारी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाद सोडविण्यास आलेली रवींद्र पाटील यांची पत्नी प्रभाबाई यांनाही शिवीगाळ व जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती.

जळगाव: शेतात बैलाचा पाय पडल्याने त्यात कापसाचे नुकसान झाल्याच्या कारणावरुन दगडू देवराम पाटील व अलका दगडू पाटील यांनी रवींद्र नामदेव पाटील यांच्या पोटावर विळ्याने वार केल्याची घटना धानवड तांडा ता.जळगाव येथे १४ ऑक्टोबर रोजी दुपारी अडीच वाजता घडली होती. याप्रकरणी गुरुवारी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाद सोडविण्यास आलेली रवींद्र पाटील यांची पत्नी प्रभाबाई यांनाही शिवीगाळ व जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती.