शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
2
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
3
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
4
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
5
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
6
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
7
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
8
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
9
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
10
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
11
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
12
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
13
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
14
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
15
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
16
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
17
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
18
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
19
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
20
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  

१९६५ चे युद्ध पाकसाठी दु:साहस ठरले!

By admin | Updated: September 2, 2015 00:52 IST

१९६५ चे युद्ध पाकिस्तानसाठी अतिशय महागडे लष्करी आणि राजकीय दु:साहस ठरले होते, असे सांगून उपराष्ट्रपती डॉ. हामीद अन्सारी यांनी त्या युद्धातील शेजारी देशाचे आक्रमण

नवी दिल्ली : १९६५ चे युद्ध पाकिस्तानसाठी अतिशय महागडे लष्करी आणि राजकीय दु:साहस ठरले होते, असे सांगून उपराष्ट्रपती डॉ. हामीद अन्सारी यांनी त्या युद्धातील शेजारी देशाचे आक्रमण हाणून पाडल्याबद्दल माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे नेतृत्व आणि काश्मिरी जनतेची प्रशंसा केली.१९६५ च्या युद्धाच्या सुवर्ण जयंतीच्या निमित्ताने आयोजित केलेला स्मृती कार्यक्रम ही आमच्या जवानांच्या बलिदान आणि शौर्याप्रती व्यक्त केलेली उचित श्रद्धांजली आहे, असे अन्सारी म्हणाले. १९६५ च्या युद्धाला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात ते बोलत होते. ज्या घटनाक्रमांमुळे हे युद्ध झाले होते, तो घटनाक्रम भारतीय उपखंडाचा भूगोल व राजकीय वास्तविकता बदलण्यासाठी आपण बळाचाही वापर करू शकतो, या पाकचा हेकेखोरपणा आणि भ्रामक विश्वासाचे निदर्शक आहे. विश्लेषण केले तर हे युद्ध पाकिस्तानसाठी लष्करी आणि राजकीय दु:साहस ठरले होते, असे दिसते.