शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
2
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
3
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
4
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
5
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
6
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
7
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
8
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
9
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
10
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
11
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
12
मनाविरुद्ध काही झालं की संताप होतो, चिडचिड होते? रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ६ टिप्स
13
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
14
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
15
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
16
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
17
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
18
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
19
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
20
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या

वन्यप्राण्यांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती

By admin | Updated: April 26, 2016 00:16 IST

नागपूर : सूर्य आग ओकू लागताच सर्वत्र पाणीटंचाईची समस्या भेडसावू लागली आहे. यात नागरिकांसोबतच जंगलातील

नागपूर : सूर्य आग ओकू लागताच सर्वत्र पाणीटंचाईची समस्या भेडसावू लागली आहे. यात नागरिकांसोबतच जंगलातील
वन्यप्राण्यांनाही पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. यात अनेक वन्यप्राणी पाण्याच्या शोधात शहरापर्यंत पोहोचत आहेत. अशाच मागील आठवड्यात शहरातील एका भागात शिरलेल्या एका हरणावर बेवारस कुत्र्यांनी हल्ला चढवून त्याला ठार केल्याची घटना पुढे आली आहे.
विशेष म्हणजे, वन्यजीव विभागाच्या अधिकारक्षेत्रातील पेंच, उमरेड-कऱ्हांडला, बोर व मानसिंगदेव अभयारण्यात वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्याची बऱ्यापैकी व्यवस्था करण्यात आली आहे. जंगलात ठिकठिकाणी पाणवठे तयार करून बोअरवेलसुद्धा खोदण्यात आल्या आहेत. मात्र त्याचवेळी प्रादेशिक विभागांतर्गत येणाऱ्या वनक्षेत्रात फारच बिकट परिस्थिती आहे. त्यामुळे याच वनक्षेत्रातील अधिकाधिक वन्यप्राण्यांना दरवर्षीच्या उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचा अनुभव राहिला आहे. वन्यजीव विभागासोबतच या प्रादेशिक विभागाच्या अधिकारातील वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्यांचा अधिवास आहे. मात्र असे असताना या वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेकडे दुर्लक्ष केल्या जाते.