शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या प्राथमिक चौकशी अहवालात काय?; कारण अद्यापही गुलदस्त्यात
2
रस्ते बंद केले, नेत्यांची धरपकड केली, कार्यकर्त्यांना डांबले तरीही ‘मराठी’ ताकद रस्त्यावर दिसली
3
महामुंबई तापाने फणफणली! खोकून खोकून घसा लाल, ताप-सर्दीची लागण झपाट्याने वाढतेय
4
विधानमंडळ सचिव भोळे यांचे पंख छाटले; अन्य ३ सचिवांना सभापतींनी दिल्या जबाबदाऱ्या
5
बेकायदा लाऊडस्पीकर रोखल्याचा दावा; सरकारवर अवमानाची कारवाई करण्यास उच्च न्यायालयाचा नकार
6
विमानांचे वाढते तिकीट दर नियंत्रित करणार; डीजीसीएनं लोकलेखा समितीच्या बैठकीत दिली हमी
7
लाखभर शाळांचे शाळाबाह्य मूल्यांकन ३१ जुलैपर्यंत; ‘पीएम श्री’ शाळांचाही समावेश
8
संविधान हे देशातील रक्तविरहित क्रांतीचे शस्त्र; सरन्यायाधीश गवई यांचा महाराष्ट्र विधिमंडळातर्फे सत्कार
9
‘एक्स’वर ७० रुपयांत जेवण, स्टेशनवर ‘ढूंढते रह जाओंगे’; रेल्वेची करामत, प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर 
10
टेनिस बॉल क्रिकेटमुळे होणार दादोजी कोंडदेव स्टेडियम ‘बोल्ड’; सीझन बॉल स्पर्धेलाच मैदान देणार
11
कुजबुज! रामदास आठवलेंच्या भूमिकेत एकनाथ शिंदे, गवईंच्या सत्कार सोहळ्यात सगळे हसले
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

भारत-पाकिस्तानात आता व्हिसा युद्ध

By admin | Updated: July 18, 2015 04:32 IST

जम्मू-काश्मीर सीमेवर शस्त्रसंधी उल्लंघनावरून तणावपूर्ण वातावरण असतानाच भारत आणि पाकिस्तानदरम्यान आता व्हिसा युद्ध सुरू झाले आहे.

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर सीमेवर शस्त्रसंधी उल्लंघनावरून तणावपूर्ण वातावरण असतानाच भारत आणि पाकिस्तानदरम्यान आता व्हिसा युद्ध सुरू झाले आहे. मुत्सद्दी आणि अधिकाऱ्यांना असाईन्मेंट व्हिसा देण्यात येत नसल्याचा आरोप उभय देशांनी केला आहे.पाकिस्तानने आपल्या १२ अधिकाऱ्यांना व्हिसा दिला नाही, असे भारताचे म्हणणे आहे, तर आम्ही भारतीय अधिकाऱ्यांना अलीकडच्या काळात अनेक असाईन्मेंट व्हिसा जारी केले पण भारताने मात्र एकही व्हिसा दिला नाही, असा दावा पाकिस्तानने केला आहे. पाकिस्तानी सूत्रांनी सांगितले, की नौसेना आणि वायुसेनेच्या अधिकाऱ्यांसह आमच्या मुत्सद्यांनाही अद्याप व्हिसा मिळाला नसल्याने ते भारतात अडकले आहेत. भारताने हा दावा फेटाळला आहे. (वृत्तसंस्था)