शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
3
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
5
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
6
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
7
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
8
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
9
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
10
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
11
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
12
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
13
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
14
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
15
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
16
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
17
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
18
२१०० रुपये लाडक्या बहिणींना देणे अशक्य! संजय शिरसाट निधी कापला म्हणून अजित पवारांवर संतापले
19
मुंबईची राज्यात तिसऱ्या स्थानी झेप, गतवर्षीच्या तुलनेत एक टक्का वाढ
20
भाजप जिल्ह्याध्यक्षांची संभाव्य नावे प्रदेशाकडे ; नावांबाबत उत्सुकता; आठवडाभरात निर्णय

भारत-पाकिस्तानात आता व्हिसा युद्ध

By admin | Updated: July 18, 2015 04:32 IST

जम्मू-काश्मीर सीमेवर शस्त्रसंधी उल्लंघनावरून तणावपूर्ण वातावरण असतानाच भारत आणि पाकिस्तानदरम्यान आता व्हिसा युद्ध सुरू झाले आहे.

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर सीमेवर शस्त्रसंधी उल्लंघनावरून तणावपूर्ण वातावरण असतानाच भारत आणि पाकिस्तानदरम्यान आता व्हिसा युद्ध सुरू झाले आहे. मुत्सद्दी आणि अधिकाऱ्यांना असाईन्मेंट व्हिसा देण्यात येत नसल्याचा आरोप उभय देशांनी केला आहे.पाकिस्तानने आपल्या १२ अधिकाऱ्यांना व्हिसा दिला नाही, असे भारताचे म्हणणे आहे, तर आम्ही भारतीय अधिकाऱ्यांना अलीकडच्या काळात अनेक असाईन्मेंट व्हिसा जारी केले पण भारताने मात्र एकही व्हिसा दिला नाही, असा दावा पाकिस्तानने केला आहे. पाकिस्तानी सूत्रांनी सांगितले, की नौसेना आणि वायुसेनेच्या अधिकाऱ्यांसह आमच्या मुत्सद्यांनाही अद्याप व्हिसा मिळाला नसल्याने ते भारतात अडकले आहेत. भारताने हा दावा फेटाळला आहे. (वृत्तसंस्था)