शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

पाकच्या गोळीबारात मृत्युमुखी पडलेले गावकरीही शहीदच

By admin | Updated: August 26, 2015 14:40 IST

सीमेपलीकडून गोळीबार करणा-या पाकिस्तानच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेले गावकरीही शहीदच आहेत असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

ऑनलाइन लोकमत
जम्मू, दि. २६ -  वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करून गोळीबार करणा-या पाकिस्तानच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेले गावकरीही शहीदच आहेत असे सांगत सरकारने त्यांनाही योग्य भरपाई द्यायला हवी असे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे. आजपासून तीन दिवसांच्या काश्मीर दौ-यावर असलेल्या राहुल यांनी आज सकाळी बालकोटा येथे जाऊन काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या गोळीबारात मृत्यूमुखी पडलेले सरपंच व अन्य गावक-यांच्या कुटुंबियांची भेट घेतली.
' सतत होणारे शस्त्रसंधीचे उल्लंघन, गोळीबार यामुळे येथील लोक सतत चिंता व भीतीच्या सावटाखाली जगत असतात. पाकिस्तानी जवानांच्या गोळीबारामुळे मृत्यूमुखी पडणारे हे गावकरीही शहीदच आहेत, त्यामुळे सरकारकडून त्यांना त्याच दर्जाची भरपाई मिळावी. तसेच या नागरिकांना पिकांसाठी विमाही मिळायला हवा. आणि गोळीबारापासून गावक-यांचे संरक्षण व्हावे म्हणून सरकारने त्यांच्यासाठी बंकर्सची व्यवस्था करावी अशी मागणी राहुल यांनी यावेळी केली.