शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

रामिष्टेंची युनियन विलासकाका उंडाळकरांच्या पाठीशी

By admin | Updated: September 26, 2014 01:57 IST

राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी माथाडींच्या घरांचा प्रश्न सोडविण्याकडे दुर्लक्ष केले

नवी मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी माथाडींच्या घरांचा प्रश्न सोडविण्याकडे दुर्लक्ष केले. यामुळे विधानसभा निवडणुकीत विलासकाका उंडाळकर यांच्या पाठीशी राहण्याचे आवाहन माथाडी नेते बाबूराव रामिष्टे यांनी केले आहे.अखिल भारतीय माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या वतीने अण्णासाहेब पाटील जयंतीनिमित्त मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी रामिष्टे म्हणाले की, वडाळा व चेंबूरमध्ये शासनाने कामगारांच्या घरांसाठी ५८ एकर जागा दिली आहे. या ठिकाणी ५ हजार घरे बांधण्यासाठी २००६ मध्ये शुभारंभ झाला आहे. परंतु काही अडचणींमुळे हा प्रकल्प रखडला आहे. कामगारांना स्वस्त घरे देण्यासाठी काही घरे बाहेरील व्यक्तींना देण्यास संमती द्यावी व इतर प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. परंतु अडीच वर्षांत त्यांनी याविषयी कोणताही निर्णय घेतला नाही. यामुळे माथाडी कामगार नाराज आहेत, असे रामिष्टे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)