शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
2
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
4
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
5
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
6
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
7
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
8
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
9
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
10
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
11
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
12
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
13
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
14
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
15
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
16
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
17
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
18
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
19
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
20
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख

या गावात रात्री होत नाहीत विवाह

By admin | Updated: April 19, 2017 01:58 IST

या गावात रात्रीचे लग्न आता होत नाहीत. उत्तर प्रदेशातील गाझियाबादजवळच्या अटौर गावात कुठलीही परंपरा नाही किंवा प्रथाही नाही,

गाझियाबाद : या गावात रात्रीचे लग्न आता होत नाहीत. उत्तर प्रदेशातील गाझियाबादजवळच्या अटौर गावात कुठलीही परंपरा नाही किंवा प्रथाही नाही, पण गावातील लोकांच्या निर्णयामुळेच आता येथे रात्री लग्न होत नाहीत. गावातील एक ज्येष्ठ नागरिक वेदपाल यांनी सांगितले की, २० वर्षांपूर्वी येथे रात्रीचे लग्न होत असत, पण गावात वीज नसल्यामुळे जनरेटरचा खर्च वाढत होता. जनरेटरचा धूर आणि आवाज याचाही त्रास होत होता. त्यामुळे गावकऱ्यांनी असा निर्णय घेतला की, गावात केवळ दिवसाच विवाह समारंभ करायचे. परिणामी, वऱ्हाडींसाठी रात्री व्यवस्था करण्याचा प्रश्नही निकाली निघाला. मद्यपान करून रात्रीचा गोंधळ करणाऱ्यांचाही बंदोबस्त झाला. असे अनेक फायदे या निर्णयाने झाले. आता इथे लग्न असले, तर सकाळीच वऱ्हाडी येतात आणि दिवसभरात लग्नाचे विधी आटोपून सायंकाळपर्यंत सारे वऱ्हाडी आपापल्या गावी आणि घरी निघूून जातात. यामुळे प्रदूषणाचा प्रश्नही सुटलाच आहे.