शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

VIDEO: मनोज तिवारींनी उडवली रांगेत उभे राहणा-यांची खिल्ली

By admin | Updated: January 4, 2017 11:21 IST

अभिनेते आणि भाजपा खासदार मनोज तिवारी यांनी नोटाबंदी निर्णय जाहीर झाल्यानंतर एटीएम आणि बँकांच्या रांगेत उभे राहणा-यांची खिल्ली उडवली आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 4 - एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी नोटाबंदी निर्णयाला समर्थन दिल्याबद्दल देशवासियांचे आभार मानत असताना दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे खासदार सामान्यांची खिल्ली उडवत असल्याचं दिसत आहे. अभिनेते आणि भाजपा खासदार मनोज तिवारी यांनी नोटाबंदी निर्णय जाहीर झाल्यानंतर एटीएम आणि बँकांच्या रांगेत उभे राहणा-यांची खिल्ली उडवली आहे. एका खासगी पार्टीत सर्वांसमोर आपण कशाप्रकारे लोकांना देशासाठी रांगेत उभं राहण्याचं आवाहन केल्याचं सांगत खिल्ली उडवत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदी निर्णयाची घोषणा केल्यानंतर काही लोकांनी निर्णयाला समर्थन केलं तर काहीजण निर्णयाच्या विरोधात होते. सोशल मीडियावर प्रत्येकजण आपली भूमिका मांडत होता. यामधून काहींनी मोदींचा निर्णय योग्य असल्याचं सांगितलं, तर काहींनी हे चूक असल्याची टीका केली. इंटरनेटवर सोशल युद्धच सुरु झालं होतं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण या निर्णयामुळे सर्वात जास्त जर कोणाला त्रास झाला असेल तर तो सामान्य माणूस हेदखील तितकंच खरं. 
 

नोटाबंदी निर्णय जाहीर झाल्यानंतर दुस-याच दिवसापासून बँका आणि एटीएमबाहेर लोकांच्या रांगा लागल्या. यावेळी राजकीय नेत्यांनी आपल्याला किती चिंता आहे दाखवण्यासाठी लोकांची भेट घेतली. काही जण तर रांगेत उभे राहिले. भाजपा खासदार मनोज तिवारदेखील त्या नेत्यांपैकी एक होते. त्यांनी रांगेत उभं राहिलेल्यांची भेट घेतली आणि देशभक्तीवर भाषण देत आपल्याला चांगल्या भविष्यासाठी थोडा त्रास सहन करावा लागेल असं आवाहन केलं होतं. पण त्यांचा खासगी पार्टीतील हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे.