शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

VIDEO : २७ वर्षांनंतरही काश्मिरी पंडित स्वत:च्याच देशात निर्वासित - अनुपम खेर

By admin | Updated: January 19, 2017 12:31 IST

अभिनेता अनुपम खेर यांनी 'फैलेगा हमारा मौन' या कवितेतून काश्मिरी पंडितांच्या व्यथा मांडल्या आहेत.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १९ - वाढत्या हिंसाचारामुळे दोन दशकांपूर्वी काश्मीर खो-यातील अनेक काश्मिरी पंडितांच्या कुटुंबियांवर विस्थापित होण्याची वेळ आली होती. या घटनेला आज २७ वर्ष उलटली असून त्याच पार्श्वभूमीवर गुणवान अभिनेते आणि तितकेच संवेदनशील व्यक्ती असलेले अनुपम खेर यांनी एका व्हिडीओतून काश्मिरी पंडितांच्या व्यथा मांडल्या आहेत. खेर हे स्वत:सुद्धा काश्मिरी पंडित असून, आजपर्यंत अनेकवेळा त्यांनी या मुद्यावर भाष्य करत काश्मिरी पंडितांच्या समस्या लोकांसमोर मांडल्या आहेत.
काश्मिरी पंडितांचा आवाज सर्वांपर्यत पोहोचवण्यासाठी खेर यांनी ' फैलेगा हमारा मौन' या कवितेतून खेर यांनी पुन्हा एकदा तोच प्रयत्न केला आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरही या कवितेचा व्हिडीओ शेअर केला आहे. ' २७ वर्षांनंतरही आम्ही काश्मिरी पंडित आमच्या स्वत:च्याच देशात निर्वासितांप्रमाणे राहात आहोत, हे त्याचबाबतचे अधःपतन आहे’ असेही त्यांनी आपल्आ ट्विटमध्ये नमूद केले आहे. डॉ. शशी शेखर तोषकानी यांनी ही कविता लिहीली असून अशोक पंडित यांनी हा व्हिडीओ दिग्दर्शित केला आहे. 
या मुद्यावर खेर यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशीही संवाद साधला. ' १९ जानेवारी हा दिवस काही साजरा करण्यात येत नाही. पण त्या दिवशी झालेल्या घटनेच्या स्मरणार्थ, पुन्हा सर्वांचे लक्ष या मुद्याकडे वेधण्यासाठी आम्ही हा (व्हिडीओचा) अनोखा मार्ग अवलंबला आहे. ज्यांना काश्मिरी पंडितांच्या समाजाच्या व्यथा ऐकाव्याश्या वाटत नाहीत त्या लोकांपर्यंत त्यांचा आवाज पोहोचविण्याचा हा एक प्रयत्न आहे' असे त्यांनी नमूद केले.