शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
"ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

विहिंप नेते तोगडिया आपल्या वक्तव्यावर ठाम

By admin | Updated: July 22, 2014 00:24 IST

हिंदूंच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असल्याचे मत व्यक्त करून विहिंपचे पदाधिकारी प्रवीण तोगडिया यांनी आपण आपल्या वक्तव्यावर ठाम राहणार असल्याचे प्रतिपादन केले.

जयपूर : गेल्या वर्षी मुजफ्फरनगरमध्ये झालेल्या दंगलींच्या संदर्भात मुसलमानांविरुद्धचे आपले वादग्रस्त वक्तव्य हिंदूंच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असल्याचे मत व्यक्त करून विहिंपचे पदाधिकारी प्रवीण तोगडिया यांनी आपण आपल्या वक्तव्यावर ठाम राहणार असल्याचे प्रतिपादन केले.
येथे पिंक सिटी प्रेस क्लबमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी, आम्हाला जे सांगायचे होते ते आम्ही विचारपूर्वक सांगितले आहे. आमच्या सांगण्यामागचा अर्थ स्पष्ट आहे की, भारतात हिंदूंना कोणी हात लावू शकत नाही. अमरनाथ यात्रेच्या यात्रेकरूवर एकही दगड आला तर देशातील हिंदू गप्प राहणार नाहीत. मी जे बोललो त्यावर मी ठाम आहे. ज्यांना जे सांगायचे होते ते सांगितले आहे असे ते म्हणाले. 
तोगडिया यांनी, जर अमरनाथ यात्रेकरूंवर हल्ला झाला, तर हिंदू शांत बसणार नाहीत असे म्हणून मी कुणाला हिंसेकरिता प्रवृत्त केलेले नाही. मुजफ्फरनगरमध्ये मागील वर्षी हिंदू मुलींवर झालेल्या दुष्कर्माच्या घटना, अलीकडेच झालेले अमरनाथ यात्रेकरूंवरचे हल्ले व 2क्क्2 मध्ये गोध्रा रेल्वेस्थानकावर मारण्यात आलेले 57 नागरिक यामुळे जो ताण वाढला आहे, त्यामुळे या देशातील हिंदू सुरक्षित नसल्याची भावना निर्माण होत असल्याचेही ते यावेळी म्हटले. (वृत्तसंस्था)