शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

वैदिक बरळले, म्हणे काश्मीरला स्वतंत्र करावे

By admin | Updated: July 15, 2014 11:12 IST

भारताने मनाचा मोठेपणा दाखवत काश्मीरला स्वतंत्र केले पाहिजे असे वादग्रस्त विधान पत्रकार वेदप्रकाश वैदिक यांनी केले आहे.

ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. १५ - मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईद याची भेट घेणारे भारतीय पत्रकार वेद प्रकाश वैदिक यांचा पाकिस्तान दौ-यावरुन सुरु असलेला वाद शमण्याची चिन्हे नाहीत. एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखातीमध्ये वैदिक यांनी भारताने मनाचा मोठेपणा दाखवत काश्मीरला स्वतंत्र करायला पाहिजे असे मत मांडले आहे. वैदिक यांच्या विधानाने पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. 
योगगुरु बाबा रामदेव यांचे निकटवर्तीय आणि भाजपचे कट्टर समर्थक वेद प्रकाश वैदिक हे नुकतेच पाकिस्तान दौ-यावर गेले होते. या दौ-यात वैदिक यांनी मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईद याची भेट घेतली. या भेटीमुळे वैदिक यांच्यावर जोरदार सुरु असतानाच पाक दौ-यादरम्यान वैदिक यांनी पाकिस्तानच्या वृत्तवाहिनीला दिलेली मुलाखात समोर आली आहे. या मुलाखातीमध्ये वैदिक यांनी काश्मीर मुद्द्यावर भारताने मनाचा मोठेपणा दाखवायला हवा असे म्हटले आहे. भारत आणि पाकव्याप्त काश्मीरमधील जनता आणि दोन्ही देश काश्मीरला स्वतंत्र करायला असतील तर यात गैर काहीच नाही. काश्मीर हा भारत आणि पाकिस्तानमध्ये 'दरार' निर्माण करत असून ही दरार आता फुलांमध्ये करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.